ताज्या बातम्या

केंद्राचा हा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध- तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा

नवीदिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि लोकसभा सदस्य यांनी केंद्र सरकारकडून लागू केलेल्या दोन अध्यादेशांविरोधात बुधवारी सर्वोच्च न्यायालय गाठलंय. केंद्र...

जनावरांसाठी कुट्टी करत असताना मशिनमध्ये स्कार्फ आणि केस गुंतल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

पुणे: मशिनमध्ये स्कार्फ अडकल्यामुळे दुर्दैवी घटना समोर आली आहे. जनावरांसाठी कुट्टी करत असताना मशिनमध्ये स्कार्फ आणि केस गुंतल्याने तरुणीला गळफास...

केंद्र सरकार इंधनावर सेस वाढवून सामान्य जनतेच आर्थिक शोषण करतंय :नाना पटोले

उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे राज्यांना मिळणारा यातला वाटा कमी होणार आहे. अगोदरच केंद्र सरकारने 1 मार्च 2021 पासून 31 ऑक्टोबर...

पुणे महालिकेतील बांधकाम विभागातील घोटाळा बाहेर काढणाऱ्या RTI कार्यकर्त्यांला कनिष्ठ अभियंता च्या पत्नी ची मारहाण….

पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन 7 मध्ये 200 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शैलेंद्र दीक्षित यांनी केला आहे. याप्रकरणी...

येवलेवाडी परिसरातील हुक्का गोडाऊनवर पोलिसाचा छापा…

पुणे : मुंढवा पोलिसांनी येवलेवाडी परिसरातील एका हुक्का गोडाऊनवर छापा मारून कारवाई केली. या ठिकाणाहून पोलिसांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा...

पुण्यासारख्या शहरात स्वस्त घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करणार:उपमुख्यमंत्री अजीत पवार

पुणे म्हाडा च्या माध्यमातून पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या 4 हजार 222 घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीस आजपासून सुरुवात झाली. जानेवारी...

ST- मंत्रालयासमोर ‘आम्ही तुमच्या पाया पडतो. आमच्या मागण्या मान्य करा…

13 दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आपला निषेध नोंदवला आहे.आज (14 नोव्हेंबर) मुंबई...

स्वातंत्र्य भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे- विक्रम गोखले

पुणे : आपले लोक ब्रिटिशांविरोधात उभे आहेत हे पाहूनसुद्धा वाचवलं नाही." 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राह्मण महासंघाच्यावतीने विक्रम गोखले यांचा...

अमरावतीत तुफान दगडफेक,दंगल रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू

सलग दुसऱ्या दिवशी परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. आजही अमरावतीत तुफान दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रचंड लाठीमार केला. मात्र...

जेव्हा जेव्हा राज्यात शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा दंगली घडतात: माजी मंत्री अनिल बोंडे

अमरावती : अमरावती मध्ये जो हिंसाचार झाला तेव्हा पोलीस कुठे होते? आज सर्व हिंदू रस्त्यावर उतरले तर पोलीस प्रशासन सरकार...