ताज्या बातम्या

चीनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर भारतीय सैन्य तैनात

नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये १५ -१६ जूनच्या रात्री घडलेल्या घातपातामुळे भारतीय सैन्य अधिक सज्ज झालं आहे. चीनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर...

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वपदी ”भारत”

नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वपदी भारताची निवड करण्यात आली आहे. या विजयानंतर भारत 2021-22 या वर्षासाठी...

अर्थमंत्र्यांनी देशाला उत्तर द्यावे पेट्रोल, डिझेल महाग का – काँग्रेस नेते मोहन जोशी

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरत असताना आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमती महाग का होत आहेत ?...

चिनी सैन्याशी लढा देताना ” शहीद झालेले राजेश ओरंग” घरात लग्नाची तयारी होती सुरू

सूरी, पश्चिम बंगाल : लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्याशी लढा देताना शहीद झालेले राजेश ओरंग तीन भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. 2015...

1126 कोटींचा झटका चीनला देण्याची भारताची तयारी

नवी दिल्ली : चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे चीनविरोधात भारत...

भिवंडी शहर पुढील १५ दिवसांसाठी पूर्णपणे लॉक डाऊन

मुंबई - लॉक डाऊनच्या देशव्यापी चार टप्प्यानंतर देशभरामध्ये अनलॉक-१ द्वारे सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कोरोनाचे सर्वाधिक...

चीनच्या सैन्य दलातही मोठी जिवीतहानी झाल्याचे स्पष्ट…

नवी दिल्ली –  पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावात भारत आणि चीन या दोन्ही बाजूला मोठं नुकसान सहन करावं...

भारत-चीन सैन्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय

नवी दिल्ली, 17 जून : लडाखमध्ये गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या भारत-चीन सैन्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे....

सीमेवर जे घडलं त्यासाठी ”गांधी परिवाराला” जबाबदार धरू शकत नाही

मुंबई | सीमेवर घडलेल्या घटनेविषयी बोलताना खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली. सीमेवर जे घडलं, त्यासाठी आपण जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी...

Latest News