बैठकीत तसा कोणताही निर्णय झाला नाही. पण, बैठकीत सकारात्मक चर्चा झाली म्हणजे विषय पुढे ढकलणे….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – आम्ही शिवसेनेबरोबर युती करणार इथपर्यंत एकमत आहे. मात्र, महाविकास आघाडीचं काय, तेव्हा शिवसेनेकडून म्हटलं की, काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ. युतीबाबत सोमवारी महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल, असं वाटलं होतं. त्या बैठकीत तसा कोणताही निर्णय झाला नाही. पण, बैठकीत सकारात्मक चर्चा झाली म्हणजे विषय पुढे ढकलणे, अशी प्रतिक्रिया वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलीमहापालिका अथवा विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. तुमचा हा गोल्डन पीरियड आहे. त्याचा उपयोग करुन घेतला पाहिजे. महाविकास आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात राजकीय समजोता झाला नाही. त्यामुळे कोणत्या जागा कोणी लढवायच्या याचं गोल्डन पीरियडमध्ये वाटप झालं असतं, तर अधिक चांगलं झालं असते असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.राज्यात शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठका देखील सुरु आहे. मात्र, याच दरम्यान वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरनी उध्दव ठाकरेंना

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे. काही विषयांवर अजून चर्चा सुरू आहे. पण लवकरच अंतिम निर्णय होईल. तसेच महाविकास आघाडीत सहभागी होण्याची तशी त्यांची तयारी असल्याचंही उध्दव ठाकरे यांनी सांगितले होते.प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी युतीबाबत भाष्य केलं.आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीच्या बैठकीत युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली हा शब्द वापरणं फसवेगिरीचा प्रकार आहे. स्वत:लाच फसवणं असं मी मानतो. कारण,जिथं निर्णय घ्यायचा नाही तिथे आमची चर्चा झाली एवढंच सांगतो. पण, त्या चर्चेत फलस्वरूप काय नाही. ठाकरेंना अखेरचा निर्णय घ्यावा लागेल. त्यांनी महाविकास आघाडीशी चर्चा करून एकतर या बाजूला किंवा त्या बाजूला जायलं हवं आम्ही शिवसेनेबरोबर युती करणार इथपर्यंत एकमत आहे. मात्र, महाविकास आघाडीचं काय, तेव्हा शिवसेनेकडून म्हटलं की, काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ. युतीबाबत सोमवारी महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल, असं वाटलं होतं. त्या बैठकीत तसा कोणताही निर्णय झाला नाही. पण, बैठकीत सकारात्मक चर्चा झाली म्हणजे विषय पुढे ढकलणे, अशी प्रतिक्रिया वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलीमहापालिका अथवा विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. तुमचा हा गोल्डन पीरियड आहे. त्याचा उपयोग करुन घेतला पाहिजे. महाविकास आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात राजकीय समजोता झाला नाही. त्यामुळे कोणत्या जागा कोणी लढवायच्या याचं गोल्डन पीरियडमध्ये वाटप झालं असतं, तर अधिक चांगलं झालं असते असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

उध्दव ठाकरे काय म्हणाले होते..?

Latest News