ताज्या बातम्या

महाविकास आघाडी म्हणजे अमर अकबर अँथनीचे सरकार – रावसाहेब दानवे

पुणे : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रित येत राज्यात स्थापन केलेले महाविकास आघाडी म्हणजे अमर अकबर...

दलित अत्याचाराविरुद्ध मी मूळ पँथर आहे- रामदास आठवले

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आजपर्यन्त कधीही दलित अत्याचाराविरुद्ध ब्र शब्द काढला नाही. दलित अत्याचारविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत....

हाथरस: कुटुंबीयांच्या परवानगीनंतर आर्ध्या रात्री पीडितेवर अंत्यसंस्कार- योगी

नवी दिल्ली - हाथरस येथील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. यात उत्तर प्रदेश...

सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांना बदनाम करायचा डाव होता

मुंबई: सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांना बदनाम करायचा डाव काही लोकांनी आखला होता, असे वक्तव्य मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी...

मुंडेंनी सादर केला कामकाजाचा अहवाल!

मुंबई | राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दर महिन्याला राज्य स्तरावर, बीड जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून...

हिंजवडीत जुगार अड्ड्यावर छापा, 24 जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी - सावकार चौक, मारूंजी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने रविवारी छापा घातला. यामध्ये जागा मालकासह जुगार खेळणाऱ्या...

धनगर समाजाच्या वतीने येत्या 16 ऑक्टोबर रोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलन

मुंबई | धनगर समजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने येत्या 16 ऑक्टोबर रोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार...

मोदी सरकारचं शेतकऱ्यांना आणि कामगारांना उद्ध्वस्त करणं हेच धोरण

नवी दिल्ली | शेतकऱ्यांना आणि कामगारांना उद्ध्वस्त करणं हेच मोदी सरकारचं धोरण, अशी जहरी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी...

15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार, मुलांना शाळेत येणं हे बंधनकारक नाही.

नवी दिल्ली: देशात सुरू असलेल्या Unlockच्या प्रक्रियेनुसार देशात शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली होती. आता 15 ऑक्टोबरपासून शाळा...

लोकांच्या मनात कोरोनाबाबच जी भिती आहे ती कमी करा- नाना पटोले

यवतमाळ | राज्यावर कोरोनाचं संकट आहे. मात्र लोकांच्या मनात कोरोनाबाबच जी भिती आहे ती कमी करा, असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले...

Latest News