ताज्या बातम्या

पंतप्रधान एका राज्याचे नसतात, ते संपूर्ण देशाचे असतात,- राज ठाकरे

पुणे-राज्यातील एकदोन उद्योग गेले म्हणून बोंब मारण्याऐवजी महाराष्ट्र सरकारने आता चांगल्या योजनांमध्ये लक्ष घालावे. पंतप्रधान हे देशाचे असतात त्यांचे सर्वच...

नोटीस सगळ्या सदस्यांच्या बहुमताने मंजूर करुन पाठवली आहे का? – चित्रा वाघ

“मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) - आजही सांगते थोबाड फोडून टाकेन”, अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी...

राज्यपाल होणं म्हणजे दु:खच दु:ख :भगतसिंह कोशियारी

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - 'राज्यपाल होणं म्हणजे दु:खच दु:ख आहे. यात काहीच सुख नाही. मात्र, राजभवनावर अशी लोक येतात, तेव्हा...

विकासाच्या कामाला कशाला परवानगी?निधी काय पालकमंत्र्याच्या घरातला आहे का?- अजित पवार 

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) विकासाच्या कामाला कशाला परवानगी हवी. निधी काय पालकमंत्र्याच्या घरातला आहे का? यांना कोणी बोलवतच नाही म्हणून...

कवाडे यांना घेतांना एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी चर्चा करायला हवी होती- RPI रामदास आठवले

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- रामदास आठवले आज दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीत युतीची चर्चा...

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ या नावाच्या 10000 स्टिकर्सचे अजितदादांच्या हस्ते प्रकाशन…

पुणे: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 'स्वराज्यरक्षक संभाजी महाराज' या नावाच्या १०००० स्टिकर्सचे अजितदादांच्या हस्ते प्रकाशन...

बाळासाहेबांच्या शिवसेनेवर लोक विश्वास दाखवत आहेत :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकारवर स्थापन झाल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेवर...

भाजपने धर्माच्या नावाने सुरू केलेले ढोंग थांबवावे- विद्या चव्हाण

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- महागाई, तरुणांच्या हाताला नसणारे रोजगार, वाढत्या बेरोजगारी विरोधात महिला राष्ट्रवादीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाणारी जनजागर यात्रा...

राज्यात एकूण नऊ कोटी दोन लाख 85 हजार 801 मतदारांची नोंदणी…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- राज्यात एकूण नऊ कोटी दोन लाख ८५ हजार ८०१ मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती अपर मुख्य सचिव...

श्री सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ करण्याच्या निर्णयाला केंद्राची स्थगिती…..

 जैन समाजाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ करण्याच्या झारखंड सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने स्थिगिती दिली आहे. ऑनलाईन...

Latest News