ताज्या बातम्या

गिरणी कामगार नेते दत्ता ईस्वलकर यांचं बुधवारी सायंकाळी निधन

मुंबई | राष्ट्र सेवा दलात घडलेले दत्ता ईस्वलकर हे सुरुवातीला कापड गिरणीत पियोन होते. पुढे त्यांनी कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी 2 ऑक्टोबर...

दुसऱ्यादा पंतप्रधान मोदीनी घेतला कोरोना वॅक्सिनचा डोस

नवी दिल्ली..यापूर्वी मोदींनी भारत बायोटेकच्या देशात विकसित करण्यात आलेल्या कोवॅक्सिनचा पहिला डोस एक मार्च रोजी घेतला होता.  ट्वीट करुन लोकांना...

ग्रहमंत्रालयाच्या प्रशासकीय कामात हस्तक्षेप करणार नाही :- ग्रहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई:. पोलीस खात्यातील अधिकाऱ्याच्या कोणावर किती निष्ठा आहेत त्या तपासल्या जातील काल उच्च न्यायालयाने परमबीर सिंग प्रकरणी जो निर्णय दिला...

भारताच्या पहिल्या महिला क्रिकेट समालोचक चंद्रा नायडू यांचे निधन

मुंबई ::. भारत आणि इंग्लंड यांच्यात १९८२ साली लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सुवर्ण महोत्सवी कसोटी सामन्याला त्या उपस्थित होत्या.प्रसिद्ध क्रिकेट...

आठ दिवसांत ठाकरे सरकारमधील तिसरी विकेट पडेल?- चंद्रकांत पाटील

मुंबई :  'मंत्र्यांनी काही केलं नाही असं खोटं बोलत आहात. कोर्टाने ठोकलं की राजीनामा घेत आहात. एक नाही आणि दोन...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णया विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल…

नवी दिल्ली ::अॅड जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने म्हटले, "परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर...

पुणे जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण दुकाने बंद करण्याचा आदेश…

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग, ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आदी हद्दींमध्ये 'ब्रेक द चेन' अंतर्गत ३० एप्रिल पर्यंत संचारबंदी वाढवण्याचा आदेश...

गृहमंत्री अनिल देशमुख यांची CBI चौकशी करा:: हायकोर्टाचे आदेश

मुंबई | . मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस कुलकर्णी यांच्या खंडपीठात अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या...

अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबई ( प्रतिनिधी ) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असून तो सोपवण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती...

मुंबई पुण्याच्या बाहेर देखील महाराष्ट्र आहे ठाकरे सरकारला लक्षात घ्यावं:देवेंद्र फडणवीस

मुंबई:: करोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत चर्चा करायला हवी व राज्यात प्रादुर्भाव का वाढत आहे, याबाबत विवेचन करायला हवं, असा देखील सल्ला...

Latest News