फडणवीसांचा ढोंगीपणा शेतकऱ्यांना दिसतय : नाना पटोले
'मुंबई : राज्य सरकारने केंद्र सरकारकडे १५ हजार कोटींची मागणी केली आहे. त्याला नाममात्र पैसे देण्याचे केंद्राने मान्य केले आहे....
'मुंबई : राज्य सरकारने केंद्र सरकारकडे १५ हजार कोटींची मागणी केली आहे. त्याला नाममात्र पैसे देण्याचे केंद्राने मान्य केले आहे....
कोल्हापूर : . लखीमपूरमध्ये घटलेली घटना दुर्दैवी असून त्यावरून चौकशी होऊन कारवाई होऊ शकते, असे ते म्हणाले. लखीमपूर घटनेचा भाजपशी...
पुणे : “लखीमपूरमध्ये हत्याकांड आणि देशभरात अन्नदात्याविरोधात जो अन्याय होतोय त्याविरोधात महाराष्ट्रात हा बंद पुकारला आहे. दुर्दैव आहे की राजकारणात...
भुसावळ : महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भुसावळमधील वरणगावमध्ये हिंसेचे गालबोट लागले आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये महाविकास...
,लोणावळा : पुणे ग्रामीण पोलिसांनी लोणावळ्यातल्या एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात त्यांनी एका पुरुषाला अटक केली आहे....
मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का? लखीमपूर घटना निंदनीय आहेच. पण मावळमध्ये शेतकऱ्यांवर...
.मुंबई : केंद्र सरकार सीबीआय, ईडी सारख्या घटनात्मक संस्थांचा वापर राजकीय बदला घेण्यासाठी करत असून या वापरामुळे या संस्थांबद्दलचा आदर...
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी...
पुणे : पुण्यामधील महाविद्यालयं ११ ऑक्टोबरपासून सुरू होणा आहेत. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेले आहेत, त्यांनाच...
पुणे : . नाशिक फाटा ते राजगुरुनगर पर्यंतच्या तीस किलोमीटर अंतरादरम्यान दोन टोल नाके उभारण्यात आले होते. ते बंद झाल्याने...