ताज्या बातम्या

युक्रेनमध्ये सुरु असलेला नरसंहार थांबवा : पाहिजे- धर्मगुरु पोप फ्रान्सिस

रशियाचे अध्यक्ष ब्लिदिमिर पुतीन यांना आवाहन करताना पोप फ्रान्सिस म्हणाले, युक्रेनमधील हा नरसंहार थांबायला पाहिजे. शहरांची दफनभूमी होऊ देऊ नका....

पुण्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने रुग्णालयांची उभारणी करण्यात येत असून या रुग्णालयांच्या माध्यमातून शहरातील आरोग्य सुविधामध्ये गुणवत्तापूर्ण...

PAYTM चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना अटक

मुंबई : भरधाव मोटारकार चालवून दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याच्या गाडीला टक्कर मारल्याप्रकरणी गेल्या महिन्यात पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना...

स्टिंग ऑपरेशन संदर्भात उच्च न्यायालयात जाणार – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

पुणे : “राज्य सरकारचे आणखी घोटाळे बाहेर नयेत, त्यामुळे अधिकाऱ्यांकडून दबावाचं काम केलं जात आहेत. पोलिसांनी मला पुन्हा येईन, असं...

पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरण लवकर व्हावे -संजोग वाघेरे‌ पाटील

पिंपरी : राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग क्षेत्रांवर आधारित विकासाची पंचसूत्री असणारा अर्थसंकल्प शुक्रवारी...

…प्रभाग हा तीनचाच. निवडणूक सहा महिने पुढे गेली असे समजू नका केव्हाही लागेल- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : शिवणे-नांदेड गाव पुलाचे उद्घाटन लोकार्पण समारंभात पवार बोलत होते. ते म्हणाले, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळणे गरजेचे आहे....

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन, वर्धापनदिन व जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन आयोजित पिंपरी न्यायालयाचा ३३ वा वर्धापनदिन व जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात...

पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची ”भगवंत मान” 16 मार्च ला शपथ घेणार

शहीद भगत सिंग यांचं गाव असलेल्या नवांशहर जिल्ह्यातील खटकर कला येथे भगवंत मान यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. लोकांनी अहंकारी...

भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय…

दिनांक ६ मार्च २०२० रोजीच्या अर्थसंकल्पीय भाषणातील वचनाची पूर्ती नवीन आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून नियमित कर्जफेड करणाऱ्या...

उत्तर प्रदेशात तीनदा सरकार स्थापन करणाऱ्या मायावती अस्तित्व गमावत असल्याचे चित्र…

१९८४ मध्ये कांशीराम यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. उत्तर प्रदेशच्या राजकारणात बसपाने छाप सोडली. उत्तर प्रदेशात बहुजन समाजाकडे आक्रमक...