ताज्या बातम्या

आमची भूमिका ही मतदानादिवशीच ठरवू – आ .हितेंद्र ठाकूर

मुंबई :. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना महाविकास आघाडीला दणाक्यापाठोपाठ दणके बसत आहेत.आधी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी...

13 जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार…

मुंबई :. कोरोनाने राज्यात पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. मात्र, काळजी घेऊन...

फलटणकरांचा कार्यकाळ आता संपला. लवकरच आमचा कार्यकाळ सुरु होणार – खासदार निंबाळकर

सातारा :. निवडणुका आल्या की राष्ट्रवादी काँग्रेस फलटणच्या रावणाकडून षडयंत्र रचून आमदार जयकुमार गोरेंवर खोट्या केसेस नेहमीच दाखल केल्या जातात....

किरीट, जब तक गब्बर ऊपर बैठा है..तब तक नाच ले, जितना नाचना है फिर, तेरा क्या सांबा? सोच ले जरा.. NCP महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण

पिंपरी :नव्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी सोमय्यांवर काल हल्लाबोल केला. त्यांची तुलना त्यांनी शोले चित्रपटातील सांबाशी, तर नाव न...

बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन, कडक कारवाई करा :आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे

.पुणे : राज्यात बोगस डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे बोगस रुग्णांना गरजेपेक्षा अधिक प्रमाणात औषधे देऊन त्यांची लूट...

केवळ राज्यात नाही तर देशात महागाई वाढलेली आहे तरुणांनी आंदोलन उभं कराव :अण्णा हजारे

पुणे | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर केंद्र सरकार विरोधात आवाज उठवत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यावर मी...

वृक्ष व भूमी” संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – डॉ. संदीप पाचपांडे

*पिंपरी- झाडांपासून मिळणारा स्वच्छ ऑक्सिजन आणि हवा आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी कारणीभूत ठरते. अनेक वृक्षांमध्ये तर औषधी गुणधर्म असतात, त्यापासून...

खाजगी शाळांच्या धर्तीवर शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या शासकिय निवासी शाळा नामांकित होणार !

पुणे (दि.०३/०६/२०२२) शिक्षण क्षेत्रात खाजगी शैक्षणिक संस्थामुळे वाढलेल्या स्पर्धेत शासकीय शाळेतील विद्यार्थी देखील मागे राहू नये म्हणून राज्याच्या समाज कल्याण...

कर्नाटकातील दत्तात्रयांच्या पवित्र “श्री क्षेत्र कडगंची ऐतिहासिक स्थानमाहात्म्य” या माहिती पुस्तिकेचे पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते प्रकाशित!

'श्री क्षेत्र कडगं'ची या 'दत्तगुरू' संप्रदायातील ऐतिहासिक आणि अध्यात्मिक श्री क्षेत्राचा इतिहास उलगडणारे व अभूतपूर्व घटनांनी परिपूर्ण अश्या माहिती पुस्तिकेचे...

कोणत्याही परिस्थितीमध्ये औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा सुरुळीत करा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरें

औरंगाबाद शहरामध्ये पाणीपुरवठ्याच्या 1680 कोटी रूपयांची योजना वेगाने पूर्ण करावी याकरिता मुख्यमंत्री संकल्प कक्षातून आढावा घ्यावा, असं उद्धव ठाकरे यांनी...

Latest News