मुख्यमंत्री फक्त भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही: राजू शेट्टी
जालना : एफआरपीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला धारेवर धरलं. “केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे. त्याला राज्य सरकारने संमती...
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:
जालना : एफआरपीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला धारेवर धरलं. “केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे. त्याला राज्य सरकारने संमती...
'मुंबई : राज्य सरकारने केंद्र सरकारकडे १५ हजार कोटींची मागणी केली आहे. त्याला नाममात्र पैसे देण्याचे केंद्राने मान्य केले आहे....
कोल्हापूर : . लखीमपूरमध्ये घटलेली घटना दुर्दैवी असून त्यावरून चौकशी होऊन कारवाई होऊ शकते, असे ते म्हणाले. लखीमपूर घटनेचा भाजपशी...
भुसावळ : महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भुसावळमधील वरणगावमध्ये हिंसेचे गालबोट लागले आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये महाविकास...
.मुंबई : केंद्र सरकार सीबीआय, ईडी सारख्या घटनात्मक संस्थांचा वापर राजकीय बदला घेण्यासाठी करत असून या वापरामुळे या संस्थांबद्दलचा आदर...
भटक्या विमुक्तांचे पदोन्नतीतील आरक्षण कायम करा - समाज सेवक डॉक्टर उत्तम दादा राठोड गायत्री फाउंडेशन व सर्व कर्मचारी संघटना (विमुक्त...
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहतात. त्याच सोसायटीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद...
नागपूर : विदर्भात आणखी एका राजकीय पक्षाची भर पडली आहे. कारण राज्य आंदोलन समितीने राजकीय आघाडी म्हणून ‘जय विदर्भ पार्टी’ची...
कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत होते. कोरोनामुळे लाभार्थ्यांना ही थाळी मोफत दिली जात...
मुंबई : राज्यातील सहा जिल्हापरिषदा, पोटनिवडणुका पुढे ढकलण्यास राज्य निवडणूक आयोगाने असमर्थता व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीची पोटनिवडणूक...