ठाकरे सरकारने पोलीस भरती मागे घ्यावी अन्यथा… – मराठा मोर्चा

बीड  प्रतिनिधी परिवर्तनाचा सामना: मराठा आरक्षणाविषयी सरकार गंभीर नाही. त्यामुळे सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय करत पोलीस भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आल्याची टीका मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे यांनी केलीये. राज्य सरकारने तात्काळ पोलीस भरतीचा निर्णय रद्द करावा. अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावं लागेल

Latest News