ताज्या बातम्या

गोव्यातील भाजप सरकारला, सर्वोच्च न्यायालयानं दिला दणका

मुंबई | गोव्याच्या भाजप सरकारने राज्यांच्या सचिवाकडे राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर...

महाराष्ट्राला स्मारकांची नाही तर रूग्णालयांंची गरज:खासदार जलील

औरंगाबाद |बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मंजुर झालेली 400 कोटींची रक्कम रूग्णालय उभारणीसाठी वापरावी आणि त्या रूग्णालयाला बाळासाहेबांंचं नाव देण्यात यावं, अशी...

राज्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक:राणे

मुंबई | राज्याचा अर्थसंकल्प हा फक्त पुण्याभोवती केंद्रीत महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक अर्थसंकल्प आहे. राज्याच्या उत्पन्नात मोठी तुट आहे अद्यापही कोरोना...

पुणेकरांना कोरोनासंदर्भात नवे निर्बंध नाहीत- विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे :   आरोग्य विषयातील तज्ज्ञांनीही पुण्यातील 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण दिल्यास दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत होईल, असा सल्ला...

पुण्यात 31 मार्चपर्यंत शाळा बंद

पुणे नागरिकांनी कोविडच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. शिवाय प्रशासनाचं कडक लक्ष देखील असल्याचं ते म्हणाले.विभागीय आयुक्तांनी...

आठडाभरात MPSC परीक्षा निश्चित होईल: मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : .अगदी चार दिवस राहिलेले असताना परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली. त्याचं पर्यवसन उद्रेकात झालं. शेकडो विद्यार्थी...

विद्यार्थी म्हणाले इथेच थांबायचं तर इथेच थांबणार आहे….

पुणे : मी आता विद्यार्थ्यांसोबत आहे. हा विषय विद्यार्थ्यांचा आहे. राज्यातील काण्याकोपऱ्यातून इथे हजारो विद्यार्थी आले आहेत. मी विद्यार्थ्यांशी चर्चा करणार...

PCMC महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक, बिटकॉईनची मागणी….

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्टसिटी उपक्रमांतर्गत डाटा सेंटर उभारणीचं काम खासगी संस्थांना देण्यात आले आहे. मात्र हे काम चालू असताना...

वीजबिल थकलेले आहे, त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार – उर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई : 2 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार नाहीत असे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले होते. त्यानंतर आता फक्त आठ दिवसांत हा...

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला….

मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये तीन ते चार तासांपासून लोकांच्या भेटीगाठी घेत होत्या. त्यावेळी कोणताही स्थानिक पोलीस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी...

Latest News