ताज्या बातम्या

युक्रेनची माघार आता नाटोमध्ये सहभागी करून घेण्याचा हट्ट करणार नाही- झेलेन्स्की

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना झेलेन्स्की म्हणाले की, “मला पहिल्यांदाच लक्षात आले होते की, नाटो युक्रेनला कधीच स्वीकरणार नाही. त्यामुळे याविषयी...

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा…

पालिका प्रशासनाने कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देऊन यादी फोडण्याचे काम 28 फेब्रुवारीला पूर्ण केले.विधिमंडळाच्या निर्णयामुळे प्रभागरचना तयार करण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळाले...

खून प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी जन्मठेप शिक्षा सुनावली

फिर्यादी हे कॉन्ट्रॅक्टर असून भोर येथील ससेवाडी मधील युनिव्हर्सल कॉलेजचे काम त्यांनी जून २०१५ पासून घेतले होते. तेथेच त्यांनी कामगारांच्या...

पिंपरतील भाजप नगरसेवक संजय नेवाळे यांचा राजीनामा…

आगामी महानगरपालिकेची महानगरपालिकेचा प्रभाग रचना प्रारूप आरखडा जाहीर झाला त्यानंतर पिंपरतील भाजपला एकामागून एक धक्के बसू लागले. सुरुवातीला भाजपचे नगरसेवक...

देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकण्याची क्षमता असलेल्या उत्तर प्रदेशात काय होणार?

उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये, मणिपूरमध्ये दोन टप्प्यात तर उत्तराखंड, पंजाब आणि गोवा या राज्यांत एका टप्प्यात अलीकडेच मतदान पार पडले...

कात्रज डेअरी संचालक मंडळाच्या 11 जागांसाठी 25 उमेदवार निवडणूक रिंगणात…

या निवडणुकीतून आतापर्यंत ६१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यापैकी अखेरच्या दिवशी तब्बल ५१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले....

दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय आहे, कोंढवा भागात (NIA) एनआयएची कारवाई

छापेमारी दरम्यान एनआयएनं कागदपत्र आणि डिजिटल साहित्य जप्त केल्याची माहिती आहे. तल्हा खान हा इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत या दहशतवादी...

ज्यांना परवाना मिळणार नाही, त्यांना रस्त्यांवर वाहनं चालवता येणार नाहीत- मुंबई हायकोर्ट

हायकोर्टानं दिलेल्या आदेशानुसार आता परवाना म्हणजेच ऍग्रिगेट टॅक्सी सेवा देणाऱ्यांना लायसन्स काढावं लागेल. हे लायसन्स काढण्यासाठी राज्य सरकारला अधिसूचना जारी...

निवडणुका पुढे जाऊ शकतात?

या विधेयका नंतर प्रभाग रचना, वॉर्ड रचना, मतदार याद्या बनवणे आणि निवडणूक कार्यक्रम, त्याच्या तारीख हे सगळे अधिकार राज्य सरकारकडे...

राज्यपालांच्या वक्तव्य केल्याने औरंगाबाद विद्यापाठात त्यांच्या निषेधाचा ठराव मंजूर…

औरंगाबादमध्ये 27 फेब्रुवारी रोजी श्री समर्थ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ते म्हणाले (त्याचा मराठीतून अर्थ असा-), ‘चाण्याक्यांशिवाया चंद्रगुप्ताला कोण विचारेल?...