ताज्या बातम्या

सुरांच्या साथीने सैनिकांच्या वीरमरणाचे कृतज्ञ स्मरण !

'एक सुरीली शाम-शहीद कॅप्टन सुशांत के नाम' कार्यक्रमाला प्रतिसाद भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम पुणे - ( ऑनलाईन...

राष्ट्रीय जनता दलामध्ये, लोकतांत्रिक जनता दलाचे विलीनीकरण…

नवीदिल्ली ( ऑनलाईन परिवतर्नाचा सामना ): भाजपचा पराभव करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये विरोधी पक्षांची एकजूट होण्याची गरज आहे. सध्यातरी एकीकरण करणं...

मणिपूरमध्ये ”बीरेन सिंग” सलग दुसऱ्यांदा सत्तेची सूत्रे हाती घेणार..

( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ): मणिपूर, गोवा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत बाजी मारली. यूपीमध्ये सुरुवातीपासून योगी आदित्यनाथ...

20 मार्च 1927ला महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले…

महाड आज सकाळपासूनच चवदार तळ्यातील पाणी प्राशन करण्यासाठी तसेच चवदार तळे व क्रांती स्तंभावरीलडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी...

बंगालमधील सनसोल लोकसभा:बॉलीवूडचा भाग असलेल्या अग्निमित्रा यांचा शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी सामना होणार

बंगाल: मधील सनसोल लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचं तिकीट जाहीर झालं आहे. आता त्यांच्याविरोधात भाजपने बॉलीवूडमधील हस्ती असलेल्या अग्निमित्रा पॉल यांना मैदानात...

MIM चा हा कट उधळून लावा:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीतील युतीच्या प्रस्तावावर तिनही पक्षांकडून नाकारण्यात आले होते. त्यानंतर या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष...

ओतूर येथील आवळी रस्त्यावर महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला…

मिराबाई दिलीप गाढवे (वय अंदाजे ५५) रा.ओतूर असे या महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती ओतूर वन विभागास मिळताच वनपरिक्षेत्र...

कात्रज मधील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय दोन वर्षानंतर पर्यटकांसाठी खुले…

कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय दोन वर्षानंतर पर्यटकांसाठी खुले झाले. याचा पर्यटकांनाही मोठा आनंद झाला असल्याचे पर्यटकांशी बोलताना पहायला मिळाले....

50 वर्षे मानव आणि बिबट्याचा संघर्ष आम्ही सोसत आहोत- आशा बुचके

पुणे ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ) की बिबट सफारी बाहेर नेणाऱ्याने डोक्यातून हे वेड काढून टाकावे. बिबट्या हा जुन्नरचा वारसा...

शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहू – देवेंद्र फडणवीस

लोकांचा मोदींवर विश्वास आहे. मोदींना पाहून लोक मतदान करतात. विकासाला मतदान करतात. हे लोक एकत्रं आले तरी काही फरक पडणार...