ताज्या बातम्या

तंगड्यात तंगडं घालून सर्व बंद ठेवण्याची मानसिकता आमची नाही -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : गेले ६ महिने कोरोनाने राज्यासह देशात देखील थैमान घातला आहे. कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. तर,...

शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्याला तीन वर्षे सक्त मंजुरीची शिक्षा सुनावली

अलिबाग  : शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्याला अलिबागच्या विशेष न्यायालयाने तीन वर्षे सक्त मंजुरीची शिक्षा सुनावली. दिपक जनार्दन पाटील असे शिक्षा...

भाजपशासित राज्यातील मंदिरं उघडण्याचा सल्ला द्या -अस्लम शेख

मुंबई : राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजप 13 ऑक्टोबर रोजी राज्यभरात आंदोलन करणार आहे. मात्र इतक्यात मंदिरे सुरू करणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे 5000 कोटीनी खर्च वाढला

मुंबई: मेट्रोची आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च तब्बल 5000 कोटी रुपयांनी वाढेल, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या...

एकनाथ खडसे यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.

जळगाव : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील जामनेर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की...

दलित,मुस्लीम, आदिवासींना, योगी माणूस मानतच नाही:राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी हाथरसच्या घटनेवर उत्तर प्रदेश सरकार रविवारी पुन्हा एकदा निशाणा साधला. 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ...

उत्तर प्रदेश प्रमाणेच राजस्थानमध्ये काँग्रेसच्या राज्यात सर्वप्रकारचे गुन्हे वाढले- मायावती

उत्तर प्रदेश | बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. राजस्थानातील पुजाऱ्याला जाळण्यात आलेल्या घटनेवरून मायावती यांनी...

हाथरस सामुहिक बलात्कार तपास सीबीआयकडे

सामुहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार आणि त्यानंतर हाथरसमध्ये पोलिसांचा फौजफाटा ठेवत वाद ओढवून घेतलेल्या उत्तर प्रदेश सरकारने अखेर या...

आरेतील कारशेड आता कांजूरमार्गमध्ये करण्यात येणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरेतील जंगल व कारशेड संदर्भात मोठी...

देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली

सोलापूर | देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे. देशात बेबंदशाहीची स्थिती येईल, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोदी सरकारवर...

Latest News