ताज्या बातम्या

देशात आर्थिक संकट, उपाययोजना करणं गरजेचं : शरद पवार

मुंबई : देशातील कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. 'देशात कोरोनाचा...

आंतरजिल्हा प्रवासा साठी ई-पास ची सुविधा

अति महत्वाच्या कारणासाठी आंतरजिल्हा प्रवासाकरिता पोलिसांकडून ई-पासची सोय . या पासकरिता करावा लागणार ऑनलाइन अर्ज कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ३ मे...

राज्यातील पहिले स्वतंत्र काेराेना रुग्णालय पुण्यामध्ये

पुणे: पुणे परिसरात २८० पेक्षा अधिक काेराेना रुग्ण झाले असून राज्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत अाहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील...

भीमा कोरेगाव केस आनंद तेलतुंबडे यांनी NIA कडे केले आत्मसमर्पण

मुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरण आनंद तेलतुंबडे यांनी मंगळवारी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेसमोर (एनआयए) आत्मसमर्पण केले, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. आनंद...

लॉकडाउनची ऐशीतैशी/मुंब्रामध्ये शेकडो मजूर रस्त्यावर

लॉकडाउन संपून आता गावी परत जाता येईल, अशी अपेक्षा ठेवलेल्या मजुरांचा अपेक्षाभंग झाल्याने अनेक मजूर आता रस्त्यावर उतरू लागले आहेत....

“केंद्र सरकार” अपयशी – आदित्य ठाकरे

मुंबई: करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा...

वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारोंचा जमाव

वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारोंचा जमाव मोठ्या संख्येने जमला आहे. लॉकडाउनचा विरोध करत अनेक कामगार हे गावी जाण्यासाठी हटून बसले आहेत....

‘करोना’ समिती स्थापना उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली…

मुंबई: राज्यावरील करोनाच्या संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी मुकाबला करुन करोनाचा नायनाट करणं, ठप्प पडलेल्या राज्य अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करणं, राज्याची आर्थिक, औद्योगिक,...

अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी 11 तज्ज्ञांचिं- ठाकरे सरकार समिती स्थापन करणार

मुंबई: कोरोनामुळे ठप्प झालेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना सुचवण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा देशात 3 मे पर्यंत लोकडोऊन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत...