ताज्या बातम्या

सेट परीक्षा 27 डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणारी व दिनांक 28 जून 2020 रोजी आयोजित...

रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल,माझा बाप भाडोत्री नाही; उद्धव ठाकरेंचे फटकारे

मुंबई ( प्रतिनिधी ) ज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे...

पिंपरी चिंचवड साफसफाई कामगार महिला विविध मागण्यासाठी आंदोलन करणार

पिंपरी: कोरोना काळात सर्वजण घरात बंद असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत असणाऱ्या सोळाशे साफ सफाई कामगार महिलांनी कोरोना काळात जीवाची पर्वा...

गुन्हेगारी संपविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन – आयुक्त कृष्ण प्रकाश

पिंपरी: शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्या प्रवृत्तीवर घाव घालणे गरजेचे आहे. गुन्हेगारीची प्रवृत्ती संपली तर गुन्हेगारी आपोआप संपेल. यासाठी कनेक्टिंग एनजीओच्या माध्यमातून...

आमदार जगताप, लांडगे यांना हरवणे सोपे नाही – चंद्रकांत पाटील

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांना हरवणे सोपे नाही. महापालिका झाली, विधानसभा झाली...

पुण्यातील एका आमदारांनी पुणेकरांनाच चक्क उपदेशाचे ढोस…

पुणे : पुणेकरांचा स्वभाव, त्यांच्या पाट्या, चितळेंची बाकरवडी ते त्यांच्या सवयी अगद जगात प्रसिद्ध आहेत. यावरुन अनेक विनोदही केले जातात. मात्र...

पुणेकरांना पाच किलोमीटर पर्यंतचा प्रवास अवघ्या 5 रुपयांत

पुणे: ‘पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ‘अटल’ बस सेवेला आज सुरुवात झाली. या अंतर्गत पुणेकरांना पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास अवघ्या ५ रुपयांत...

निगडी व रावेत उड्डाणपुलाचा अडथळा सामजस्याने दूर करा :शर्मिला बाबर

पिंपरी: भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक बीआरटीएस मार्गावर प्राधिकरणातील निसर्ग दर्शन सोसायटीजवळ लोहमार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. निगडी व रावेत...

१९८३ विश्वचषक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका: उपचार सुरु…

१९८३ साली भारतीय संघाला पहिल्यांदा विश्वचषक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. कपिल देव यांच्यावर...

राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी

मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाहून गेले आहे. या अतिवृष्टी आणि...