ताज्या बातम्या

चंद्रपूर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुर | चंद्रपुर जिल्ह्यासाठी तातडीने रेमिडीसीवर इंजेक्शन्स तातडीने उपलब्ध करावं अन्यथा आम्ही आंदोलन छेडणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे....

ज्यांना एक पक्ष म्हणून काम करायचं आहे, सत्तेसाठी नाही, अशा सर्वांना काँग्रेसची दार उघडे- नाना पटोले

इंदापूर :  नाना पटोले पंढरपूरच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असता त्यांनी इंदापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी इंदापूर तालुक्याचा पुढील आमदार काँग्रेसचाच असेल...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय

पुणे ( प्रतिनिधी ) पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोच्या संख्येने रुग्ण वाढत असल्यामुळे येथे परिस्थिती गंभीर...

राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी कडक होण्याचे ठाकरे सरकारचे संकेत

मुंबई ( प्रतिनिधी )अन्यथा कडक कारवाईअत्यावश्यक सेवेतील भाजीपाला आणि किराणा यांना दिलेली सूट रद्द करता येईल का?राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन...

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अत्यावश्यक सेवा दुकानांना तंबी….

पुणे | पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात शहराकडे पाठवण्यात येत असतात. त्यामध्ये किराणा सामान, भाजीपाला, फळे, दूध, बेकरी...

सोसायटीमध्ये येणाऱ्यांची RTPCR चाचणी बंधनकारक पुणे महापालिकेचा आदेश

पुणे शहरासह जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. यामुळे पुणे...

संचारबंदी नियम मोडणाऱ्यांवर स्थानिक प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावे….

मुंबई ( प्रतिनिधी ) कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता 'ब्रेक दि चेन'मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच...

ठाकरे सरकारच्या विरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांचा बंड…न्यायलात जाण्याचा विचार

पुणे: पुण्यातील व्यापारी वर्गाने सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयावर अनेक आक्षेप नोंदवले आहेत. राज्यात संचारबंदी असेल तर मग शिवथाळी आणि रिक्षा सुरु ठेवण्याला...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 10 महत्त्वाचे मुद्दे

राज्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती चिंताजनक असल्याने राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

महाराष्ट्रात ब्रेक-द- चेन उद्यापासून लागू..मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा: 5400 कोटीचे पॅकेज जाहीर…

मुंबई ( प्रतिनिधी ) सरकार म्हणून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना एक महिन्यासाठी प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ...

Latest News