ताज्या बातम्या

पार्थ यांच्या भूमिकेवर अजित पवारांनी भाष्य केले, मला काय तेवढाच उद्योग नाही

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली होती.राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री...

उत्तर प्रदेशच्या गुंडाराजमध्ये महिला सुरक्षित नसून लोकशाहीचा खुन- यशोमती ठाकूर

मुंबई | उत्तर प्रदेशमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अटक केली. त्यासोबतच राहुल...

एसटी महामंडळाच्या लाखो कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत जमा होईल

मुंबई | काही महिन्यांपासून रखडलेल्या एसटी महामंडळाच्या लाखो कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत जमा होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल...

भाजपच्या विनाशी वाटचालीस सुरुवात झाली- अमोल मिटकरी

मुंबई | उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील बलात्कारी पीडितेच्या कुंटूंबाला काँग्रेस नेते राहुल गांधी भेट घेण्यासाठी आले होते. मात्र युपी पोलिसांनी गांधी...

हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा पीडितेच्या कुटुंबावर दबाव टाकत असल्याचे या व्हिडीओ

लखनऊ | हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना धमकावत असल्याचं दिसत आहे....

कर्मचाऱ्यांना मोबदल्याशिवाय ओव्हरटाइम करण्यास भाग पाडता येणार नाही- SC

नवी दिल्ली | कोरोनाचं कारण देत कर्मचाऱ्यांना मोबदल्याशिवाय ओव्हरटाइम करण्यास भाग पाडता येणार नाही. कामगारांना मोबदला न देताच अतिरिक्त काम करून...

पंजाब नॅशनल बँकेत सिन्टेक्स इंडस्ट्रीजने 1,203.26 कोटी रुपयांचा घोटाळा

नवी दिल्ली | सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत सिन्टेक्स इंडस्ट्रीजने 1,203.26 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. पीएनबीच्या अधिकृत दस्तावेजातून ही माहिती...

कोणालाही घाबरणार नाही तसेच कोणत्याही अन्यायासमोर झुकणार नाही

नवी दिल्ली | कोणालाही घाबरणार नाही तसेच कोणत्याही अन्यायासमोर झुकणार नाही, असं काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं...

हाथरस: बलात्काराच्या वाढत्या घटनांमागील कारण म्हणजे देशात वाढणारी बेरोजगारी

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी हाथरस सामूहिक बलात्कारासारख्या घटनांना बेरोजगारी जबाबदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे....

योगीजी निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं- छगन भुजबळ

नाशिक | निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे विसरू नये, असं राष्ट्रवादीचे नेते, अन्न-नागरी...

Latest News