ताज्या बातम्या

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांच्या समर्थकां कडुन NCP च्या कार्यालयावर दगडफेक..

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील हे आठ मतांनी...

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे KSB चौकातील शाहूसृष्टीचे भूमिपूजन..

पिंपरी : लँडस्केप थीममध्ये मोकळ्या वाहत्या जागांची निर्मिती, महाराजांच्या जीवन आयामाचा आदर करणारी शिल्पे असलेली विविध लहान जागांद्वारे जोडली जातील....

BJP सरकारने सुरू केलेल्या योजना बंद केल्या. या सरकारमध्ये सर्व योजना बंद होत आहेत:पंकजा मुंडे

मुंबई : वीजबिल वसुली बंद करा म्हटलं, तर वीज बंद केली. वैधानिक विकास महामंडळं बंद केली आहेत. आमच्या सरकारने सुरू...

PCMC: पूर्वीच्या भांडणा वरून तरुणा वर कोयत्याने वार…

पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला रस्त्यात थांबवून त्याच्यावर कोयत्याने वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण...

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच सुटेल – संजय राऊत

मुंबई : एसटी चालक आणि वाहकांना कामावर रूजू होण्यापासून कोणीही अडवू नये. संघटनांच्या सदस्यांनी हिंसक मार्गाचा अवलंब करू नये. या...

पिंपरी पालिकेच्या वतीने फुले सृष्टीचे भूमिपूजन….

पिंपरीतील आंबेडकर चौकात महात्मा फुले स्मारकात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. या संपूर्ण फुले सृष्टी प्रकल्पाचे...

पुणे जिल्हा ग्रामपंचायतीं मधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…

पुणे : नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळा, फुले सृष्टीचे मंगळवारी भूमिपूजन छत्रपती संभाजीराजेे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार*

*पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चौक येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या शेजारी महात्मा जोतीराव फुले स्मारक येथे भव्य असा...

शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं, शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन:संजय राऊत

मुंबई : तीन काळे कायदे रद्द होत आहेत, शेतकऱ्यांसाठी हा स्वातंत्र्य दिनच आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं. भिकेत मिळवलेलं...

, जेव्हा संसदेत कृषीविषयक कायदे रद्द केले जातील नंतर आंदोलन मागे घेतले जाईल -राकेश टिकैत

नवी दिल्ली ::. सरकारनं MSPसोबतच शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवरही चर्चा करायला हवी दिल्ली-एनसीआरच्या चार सीमेवर (शहाजहानपूर, टिकरी, सिंघू आणि गाझीपूर) गेल्या...

Latest News