ताज्या बातम्या

अर्णब गोस्वामी: कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई - रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी घरातून अटक केली आहे. या कारवाईवरून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यास...

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे घरातून गायब

मेव्हण्याला गोळ्या झाडून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक त्यांच्या...

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महापाैरांसह अन्य पदाधिका-यांच्या वाहने जमा

पिंपरी : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याची आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड...

मोदी सरकारने राष्ट्रपतींनी केलेली नियुक्ती परस्पर केली रद्द! स्मृती इराणींसाठी

नवी दिल्ली | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रुरकी येथील आयआयटी संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. अनिल काकोडकर यांची नियुक्ती केली होती. परंतु...

अमेरिकेच्या अध्यक्षीय कोण मारणार बाजी? जो बायडन यांच्यावर मतं चोरी केल्याचा आरोप

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे आणि मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले...

महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. आम्ही सुडाचं राजकारण करत नाही -संजय राऊत

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून आता महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात कलगीतुरा सुरू झाला...

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे- गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निषेध नोंदवला आहे. काँग्रेस आणि...

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी घरात शिरून अटक केली आहे. बीबीसी मराठीला वरिष्ठ पोलीस सूत्रांनी माहिती दिली...

पुण्यात बिझनेस पार्टनरनेच आपल्या पार्टनरचा विश्वासघात 95 लाखाची फसवणूक

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील वाघोली येथून ऑगस्ट महिन्यात बिझनेस पार्टनरनेच आपल्या पार्टनरचा विश्वासघात केल्याचा प्रकार समोर आला आहे. दुकानातील साड्या...

दोन ‘राजे’ खासदार असलेल्या पक्षाचा मी अध्यक्ष आहे -चंद्रकांत पाटील

पुणे : मराठा आरणक्षाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर नाही. सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले तर त्यातून मार्ग काढता येतो असं मत भाजपचे...

Latest News