महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

खंडणी प्रकरणी IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी निलंबित…

मुंबई : अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी (Ransom) वसुली प्रकरणात आरोपी असलेल्याअधिकारी सौरभ त्रिपाठी यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री यांनी निलंबनाच्या...

सत्तधाऱ्याच्या दबावामुळे केंद्रीय तपास यंत्रणेचा खुळखुळा: …संजय राऊत

नागपूरमध्ये : शिवसेना जिथं लढू शकली नाही, तिथं शिवसेना मजबूत करणार” असून , सध्या केंद्रीय तपास यंत्रणेचा खुळखुळा झालेला आहे....

रघुनाथ कुचिक यांच्या मुलीची भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची महिला आयोगाकडे गंभीर तक्रार…

मुंबई ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) - शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार आणि जीवे मारण्याची...

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, गीतकार संदीप खरे यांच्या आवाजात आनंद नीलकंठन यांचे ‘नल दमयंती’

‘बाहूबली’ आणि ‘असुर’: टेल ऑफ द वॅनक्विश्ड’चे लेखक आनंद नीलकंठन यांचे ‘नल दमयंती’ एकाचवेळी नऊ भाषांत स्टोरीटेलवर! मुंबई ( ऑनलाईन...

20 मार्च 1927ला महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले…

महाड आज सकाळपासूनच चवदार तळ्यातील पाणी प्राशन करण्यासाठी तसेच चवदार तळे व क्रांती स्तंभावरीलडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी...

MIM चा हा कट उधळून लावा:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीतील युतीच्या प्रस्तावावर तिनही पक्षांकडून नाकारण्यात आले होते. त्यानंतर या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष...

शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहू – देवेंद्र फडणवीस

लोकांचा मोदींवर विश्वास आहे. मोदींना पाहून लोक मतदान करतात. विकासाला मतदान करतात. हे लोक एकत्रं आले तरी काही फरक पडणार...

विकासासाठी सगळे एकत्रित येणार असतील तर ही चांगली गोष्ट -खासदार सुप्रिया सुळे

बारामतीत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजकीय विषयांमध्ये कुणाला एकत्रित काम करायचे असेल, समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर...

पंजाबची राजधानी चंदीगढमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार….

चंदीगढ : पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या उमेदवारांची यादी ट्विटरवरून प्रसिद्ध केली होती. ही यादी प्रसिद्ध करताना भगवंत...

भाजपा ला नष्ट करण्यासाठी महाविकास आघाडी बरोबर जाणार :(MIM खासदार इम्तियाज जलील

मुंबई :एमआयएममुळे प्रत्येक निवडणुकीत मतांचे विभाजन होते आणि भाजपाचा विजय होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर...

Latest News