ताज्या बातम्या

पुण्यात प्रेमप्रकरणातून एका तरुणावर कोयत्याने वार

पुणे: प्रेमप्रकरणातून एका तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दांडेकर पूल परिसरात घडली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस...

पुणे विभागात सर्वाधिक मतदान, कोन मारनार बाजी

पुणे : पुणे विभागात पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघात प्रथमच सर्वाधिक मतदान झाले आहे. या मतदार संघातील सर्व...

पण ओढूनताणून जर कोणी काही घेऊन जात असेल तर ते आम्ही नेऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | महाराष्ट्रात काहीजण येत आहेत, पण त्यांना महाराष्ट्राची ‘मॅग्नेटिक’ ताकद काय आहे हे माहीत नाही. स्पर्धा करा आणि पुढे जा!...

पुणे महापालिकेच्याखरेदी प्रक्रिया साहित्याचा दर्जा यावर बारीक नजर ठेवली जाणार

पुणे : कोरोना काळात महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा तकलादूपणा समोर आला. त्यामुळे पालिकेने आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे....

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे....

दिल्ली-उत्तर प्रदेशला जोडणारा महामार्ग बंद , दिल्लीतील सीमांवर शेतकरी ठिय्या

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे सध्या दिल्लीत आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे...

फिल्म सिटी: योगींच्या या झंझावाताने महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ' हिम्मत असेल तर बॉलीवूड मुंबईबाहेर नेऊन दाखवा ' असे नाव न घेता दिलेले आव्हान...

कृषी कायद्याविरोधात मोदी सरकारकडून काहीतरी परत घेऊ, मग ती गोळी किंवा शांततापूर्ण समाधान

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा. अशी मागणी शेतकरी...

शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण देऊ शकले असते- शशिकांत पवार

सातारा: मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री असताना शरद पवार...

दिल्लीच्या शेतकऱ्यांचा तोडगा निघाला नाही, तर आम्ही दुचाकीने हजारो कार्यकर्ते घेऊन दिल्लीला जाऊ

अमरावती | गेल्या सहा दिवसांपासून शेतकरी नविन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर जमले आहेत. शेतकऱ्यांचे कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. यातच राज्यमंत्री...

Latest News