मोदी सरकारने शेतकऱ्याच्या रक्ताने स्वत:चे हात रंगवून घेऊ नये – राजू शेट्टी
कोल्हापूर | केंद्र सरकारला बळाचा वापर करून शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढायचं आहे. पण सरकारने शेतकऱ्याच्या रक्ताने स्वत:चे हात रंगवून घेऊ नये....
कोल्हापूर | केंद्र सरकारला बळाचा वापर करून शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढायचं आहे. पण सरकारने शेतकऱ्याच्या रक्ताने स्वत:चे हात रंगवून घेऊ नये....
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एमए मराठी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी निवडलेल्या गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांनी दि. 19 डिसेंबरपूर्वी प्रवेश...
अहमदनगर | शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर मी पुन्हा उपोषणाला बसणार, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारला दिला...
पुणे - लसीकरणासाठी आरोग्यखात्याचा पुणे विभाग सज्ज झाला आहे. त्यासाठी साठवण क्षमता असणारी उपकरणेही तयार ठेवली आहेत. त्यामध्ये लसीकरण स्टोअर,...
मुंबई - नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे महाराष्ट्रात नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने 2211 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला...
धानोरी - पावसाळी नाल्यांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात रहिवासी बांधकाम प्रकल्प बांधले जात आहेत. बऱ्याच ठिकाणी हा नाला 'सोयी'नुसार कसाही वळवण्यात...
मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शक्ती विधेयक विधानसभेत सादर केलं आहे. महिला आणि लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी या कायद्याची मदत...
मुंबई: आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या मराठा आणि ओबीसी समाजाला खूश करण्यासाठी राज्य सरकारने आज महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आज विधानसभेत 21...
नवी दिल्ली : तामिळनाडूत २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. कमल हासन यांनी या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी...
गुन्ह्याबाबत चौकशीसाठी बोलाविलेल्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील महिला स्वच्छतागृहातील आरशाची काच फोडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी...