ताज्या बातम्या

राज्यात उद्या पासून थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु…

मुंबई : ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात उद्या 5 नोव्हेंबरपासून थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी...

भाजपशासित राज्यांमध्ये अनेक पत्रकारांना अटक झाली तेव्हा कुठे होते -ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण

मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात अटक केली. त्यावरुन राज्य सरकार...

अमेरिका: भारतीय वंशाचे चारही डेमोक्रॅटिक पक्षाकडून विजयी…

वॉशिंग्टन - अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून उभे असलेले चारही संसद सदस्य विजयी झाले आहेत. डॉ अमी बेरा, प्रमिला जयपाल, रो...

मतदानाचे कल पाहता ज्यो बिडेन यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू…

वॉशिंग्टन : आज दिवसभराच्या मतमोजणीदरम्यान जरी अनिश्‍चितता कायम रहिली असली तरी मतदानाचे कल पाहता डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांची विजयाच्या...

नदीप्रदूषण करणा-या कंपन्यांवर त्वरीत कारवाई करा – महापौर माई ढोरे

  पिंपरी : पिंपरी चिंचवडच्या रावेत बंधारा येथून पाण्याचा उपसा केला जातो. हे पाणी शुद्ध करुन पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांना पुरवले जाते. मात्र...

क्रिकेटपटू ऋतुराजच्या कुटुंबियांना महापौरांनी दिल्या शुभेच्छा प्रत्यक्ष भेट देऊन केले ऋतुराजच्या पालकांचे कौतुक

पिंपरी : आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून यशस्वी खेळ करुन आपली वेगळी छाप पाडणारा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवीचा  रहिवासी आहे....

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा वाद सुप्रीम कोर्टात?

अमेरिका अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सुरुवातीला जो बायडन यांनी मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडवी लढत...

अर्नब गोस्वामी ची पत्रकारिता समर्थनीय नाही :देशमुख

रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्नब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध यासाठी करता येणार नाही की, हे प्रकरण व्यक्तीगत आहे.. त्याचा पत्रकारितेशी...

नितीश आणि मोदी या दोघांनी मिळून बिहारला लूटले – राहुल गांधी

नवी दिल्ली । बिहार विधानसभा निवडणूकीचं प्रचार जोरात सुरू आहे. राजकीय पक्ष सत्तेसाठी अनेक नव-नवे फंडे वापरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत...

महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले?

मुंबई : मुंबईतील मेट्रो कारशेड प्रकल्पावरून ठाकरे सरकार विरुद्ध मोदी सरकार असा वाद पेटला आहे. केंद्राने ही जागा आपलीच असल्याचा दावा...

Latest News