ताज्या बातम्या

कमलनाथ सरकार पाडण्यामागे नरेंद्र मोदीचा मोठा हात- भाजप नेते

नवी दिल्ली | कमलनाथ सरकार पाडण्यामागे महत्वाची भूमिका कोणाची होती तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची, असा गौप्यस्फोट भाजप नेते कैलाश विजयवर्गीय...

शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याआधी कमीत कमी लाज वाटली पाहिजे- दिलजीत

नवी दिल्ली | एकीकडे कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन अधिकच पेटताना दिसत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री कंगणा रााणालत आणि दिलजीत दोसांज यांच्यातील...

प्रबळ इच्छाशक्ती व सुनियोजित उपचारांच्या जोरावर १०५ वर्षाच्या आजीबाईंनी केली कोरोनावर यशस्वी

प्रबळ इच्छाशक्ती व सुनियोजित उपचारांच्या जोरावर १०५ वर्षाच्या आजीबाईंनी केली कोरोनावर यशस्वी मात पिंपरी, प्रतिनिधी :संपुर्ण जगाने धसका घेतलेल्या कोरोना...

शालेय पोषण आहार योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून 50 कोटी निधी

पुणे - शालेय पोषण आहार योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून 50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाच्या...

मोदी सरकारने शेतकऱ्याच्या रक्ताने स्वत:चे हात रंगवून घेऊ नये – राजू शेट्टी

कोल्हापूर | केंद्र सरकारला बळाचा वापर करून शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढायचं आहे. पण सरकारने शेतकऱ्याच्या रक्ताने स्वत:चे हात रंगवून घेऊ नये....

पुणे विद्यापीठाच्या MA मराठी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी 19 डिसेंबरपूर्वी प्रवेश निश्‍चित करावा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एमए मराठी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी निवडलेल्या गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांनी दि. 19 डिसेंबरपूर्वी प्रवेश...

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर मी पुन्हा उपोषणाला बसणार- अण्णा हजारे

अहमदनगर | शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर मी पुन्हा उपोषणाला बसणार, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारला दिला...

लसीकरणासाठी आरोग्यखात्याचा पुणे विभाग सज्ज

पुणे - लसीकरणासाठी आरोग्यखात्याचा पुणे विभाग सज्ज झाला आहे. त्यासाठी साठवण क्षमता असणारी उपकरणेही तयार ठेवली आहेत. त्यामध्ये लसीकरण स्टोअर,...

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने 2211 कोटी रूपयांचा निधी मंजुर

मुंबई - नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे महाराष्ट्रात नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने 2211 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला...

धानोरी महापालिका हद्दीत बऱ्याच ठिकाणी नाला ‘सोयी’ नुसार कसाही वळवण्यात आलेला आहे

धानोरी - पावसाळी नाल्यांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात रहिवासी बांधकाम प्रकल्प बांधले जात आहेत. बऱ्याच ठिकाणी हा नाला 'सोयी'नुसार कसाही वळवण्यात...

Latest News