दिल्ली-उत्तर प्रदेशला जोडणारा महामार्ग बंद , दिल्लीतील सीमांवर शेतकरी ठिय्या
नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे सध्या दिल्लीत आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे...
नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे सध्या दिल्लीत आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ' हिम्मत असेल तर बॉलीवूड मुंबईबाहेर नेऊन दाखवा ' असे नाव न घेता दिलेले आव्हान...
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा. अशी मागणी शेतकरी...
सातारा: मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री असताना शरद पवार...
अमरावती | गेल्या सहा दिवसांपासून शेतकरी नविन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर जमले आहेत. शेतकऱ्यांचे कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. यातच राज्यमंत्री...
सांगली : तुम्ही तिघे एकत्र या ,नाहीतर चौघे या,आम्ही एकटे पुरेसे आहोत, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.तसेच...
पुणे : मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर...
सातारा | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. मात्र यामध्ये पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अभिजीत...
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने चंदा कोचर यांना मोठा धक्का दिला आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या बडतर्फ करण्याच्या...
कोल्हापूर | शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शाह कोण आहेत?, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. केंद्रीय...