ताज्या बातम्या

मास्कच्या वापराबाबत समोर आलेलं नवीन संशोधन

त कोरोना व्हायरसला रोखणारी लस किंवा औषध येत नाही तोपर्यंत मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंग, वैयक्तिक स्वच्छता या उपायांचा अवलंब करायला...

फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करायला पाहिजे

मुंबई - पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय...

हाथरस:जर ही तुमची मुलगी असती तर तिचा चेहरा न पाहता अंत्यसंस्कार केले असते का?

लखनौ - हाथरसमधील सामूहिक बलात्कारप्रकरणी अलााबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाने स्वत: दखल घेत सुनावणी सुरू केली होती. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीवेळी...

अर्णब गोस्वामी, टाइम्स नाऊ विरोधात बॉलिवुड एकवटलं; सलमान, शाहरुख आणि 36 निर्मात्यांची हायकोर्टात धाव

पब्लिक टीव्ही, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, टाइम्स नाऊ, राहुल शिवशंकर, नाविका कुमार तसेच सोशल मीडियावर बेजबाबदारपणे बदनामीकारक माहिती पसरवणाऱ्यांविरोधात बॉलीवूडमधील...

राष्ट्रवादी आणि शिवसेना बिहार निवडणूक एकत्र लढवणार असल्याची चर्चा

मुंबई, 12 ऑक्टोबर : राज्याबरोबर महाराष्ट्राचं राजकारण पुढच्या टप्प्यावर नेणारी एक मोठी घडामोड लवकरच घडू शकते. महाराष्ट्राचे दोन पक्ष बिहारची विधानसभा...

बीड जिल्ह्यातील विकासकामांसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी बारामतीला कसा काय वर्ग होतो?,

बीड | राज्य सरकारकडे निधीच नाही तर मग बीड जिल्ह्यातील विकासकामांसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी बारामतीला कसा काय वर्ग होतो?, असा...

संताच्या राज्यात संतांच्याच आता हत्या होऊ लागल्या

लखनोै - उत्तर प्रदेशात गोंडा जिल्ह्यातील एका मंदिराच्या पुजाऱ्याची हत्या करण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. त्यावरून बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती...

नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांच्यासह दोघांविरोधात पोस्ट टाकल्याबद्दल केज पोलीस ठाण्यात गुन्हा

बीड : कोकणातील भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांच्यासह दोघांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय...

सर्वोच्च न्यायालयात तिन्ही कायद्यांना आव्हान, सरकारला नोटीस

नवी दिल्ली - शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचा दावा करत तीन कृषि विधेयके मोदी सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजुर करून घेतली. राष्ट्रपतींच्या...

मुंबईत वीज गायब झाली. ही नियोजन शून्यता असून या सरकारचं सर्किट ठिकाण्यावर आहे का?

मुंबई | मुंबईत वीज गायब झाली. ही नियोजन शून्यता असून या सरकारचं सर्किट ठिकाण्यावर आहे का?. या नियोजन शून्यतेला जबाबदार असलेल्या...

Latest News