आता पाणी डोक्यावरुन गेलं, शिवसेनेसह काँग्रेसचे देखील आमदार आमच्या संपर्कात -आमदार बच्चू कडू
प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी नवीन माहिती दिली आहे. कडू म्हणाले, मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, त्यांना मी...
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:
प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी नवीन माहिती दिली आहे. कडू म्हणाले, मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, त्यांना मी...
विधानसभा निवडणूकीपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यामुळे आजचा दिवस...
शिवसेनेकडे अपक्षांसह पहिल्या पसंतीची सुमारे 63 मते असताना आणि काॅंग्रेसकडे 44 असताना काॅंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची कोट्याइतकी मते मिळू...
मुंबई :विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आता पहिल्या फेरीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपचे सर्वच्या सर्व 5 उमेदवार विजयी...
मुंबई :. शिवसेनेने आपल्या पहिल्या पसंतीच्या आमदाराला ३२ मतांचा कोटा दिला आहे. तर भाजपने ३० मतांचा, काँग्रेसने २९ आणि राष्ट्रवादीने...
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Legislative Council election) महाविकास आघाडीने ६ उमेदवार दिले आहेत. त्यामध्ये२ उमेदवार आहेत. भाजपने पाच उमेदवार या निवडणुकीत...
मुंबई | राज्यसभेत संजय पवारांना जी मतं मिळाली ती एकनाथ शिंदेंच्या मेहनतीमुळे मिळाली. मात्र, एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवून शिवसेनेनं ज्या पद्धतीनं...
समाजातील सर्व स्तरावर विभागाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन.. पुणे (दि.१८/०६/२०२२) राज्यात समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात...
महात्मा फुले समता परिषदेची पिंपरी निदर्शने पिंपरी (दि. १७ जून २०२२)आडनावांच्या आधारे ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डाटा संकलित केला जात असल्याच्या...
सातारा :. मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. जे कोण काय बोललं मला माहिती नाही.मंत्री, संत्री असतील. त्याचे मला काहीही घेणे देणं...