महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधांची मुख्यमंत्री शिंदे कडून पाहणी

मुंबई ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी...

राज्य शासनाने 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यात दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थानी सक्रीय सहभाग घ्यावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्यात या वर्षी दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट,...

NDA चे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे, ही आपली इच्छा – उपमुख्यमंत्री अजित पवार 

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे, ही...

गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानाचे पंचनामे प्राप्त होताच शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे...

32 लाख मराठ्यांच्या घरात प्रमाणपत्र गेलंय. 24 डिसेंबरला सगळ्यांना प्रमाणपत्र मिळेल- मनोज जरांगे पाटील

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ते म्हणाले, ''मुंबईत आमच्या भाकरी घेऊन येणार मात्र कांदा सोडून. फक्त बाथरूमची व्यवस्था करा. आमच्या जातीच्या लेकरांच्या...

मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांच्या ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

*मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांच्या ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर *मुंबई: मंगेश...

संविधान दिननिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिवादनसंविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

संविधान दिननिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिवादनसंविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन पिंपरी, पुणे (दि. २६ नोव्हेंबर २०२३) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे...

लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करायचा अधिकार: उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करायचा अधिकार संविधानाने दिला आहे. पण त्याचा...

अन्न, पाणी, निवारा सर्वांची गरज असून ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध- मंत्री अतुल सावे

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ) अन्न, पाणी, निवारा ही सर्वांची गरज असून ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मुंबई...

पुणे महापालिकेचे माजी आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारतीवर गुन्हा

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) मुंबई महानगरपालिकेनंतर आता पुणे महापालिकेतही कोविड घोटाळा झाल्याची बातमी समोर येत आहे. पुणे महापालिकेचे माजी आरोग्य...

Latest News