महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

56 वर्षात जे घडलं नाही असा धक्का शिवसेनेला बसणार – रवी राणा

मुंबई | राज्यसभेत संजय पवारांना जी मतं मिळाली ती एकनाथ शिंदेंच्या मेहनतीमुळे मिळाली. मात्र, एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवून शिवसेनेनं ज्या पद्धतीनं...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ,समाज कल्याण च्या 77 निवासी शाळांची लक्षणीय कामगिरी, निकाल 100 टक्के

समाजातील सर्व स्तरावर विभागाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन.. पुणे (दि.१८/०६/२०२२) राज्यात समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात...

आडनावांच्या आधारे OBC चा इम्पेरिकल डाटा संकलित केला जात असल्याच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद

महात्मा फुले समता परिषदेची पिंपरी निदर्शने पिंपरी (दि. १७ जून २०२२)आडनावांच्या आधारे ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डाटा संकलित केला जात असल्याच्या...

तुमच्यात दम असेल तर ईडीला चौकशी करायला सांगा- खासदार उदयनराजे

सातारा :. मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. जे कोण काय बोललं मला माहिती नाही.मंत्री, संत्री असतील. त्याचे मला काहीही घेणे देणं...

मला केलेली अटक बेकायदेशील असून, व्यक्तिस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल नुकसान भरपाई मिळावी: केतकी. चितळे

मुंबई :. पहिल्यांदा जेव्हा तिला कोर्टासमोर हजर करण्यात आले आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे म्हटले होते. केतकीनं जामीन मिळावा यासाठी कोर्टाकडे...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईत पोचण्याचे आदेश

मुंबई :. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा झालेल्या पराभावाने आघाडीतील सर्वच पक्ष सतर्क झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत आपल्याकडील मतांची...

सध्या ओबीसी समाज घटकां बाबत जी माहिती फीड केली जात आहे, ती चुकीची: छगन भुजबळ

नाशिक :सॅाफ्टवेअरमध्ये अशाच पद्धतीने माहिती भरण्यात येत असेल तर ते चुकीचे ठरेल. त्याबाबत वेळोवेळी सुचान केल्या आहेत. तरी देखील असचं...

अडीच वर्ष झाली, त्या पैशाचे काय झाले ? तुम्ही झोपला होतात का ? देवेद्र फडणवीस

जालन्याच्या पाणी योजनेसाठी १२९ कोटी रुपये दिले होते. आज आम्हाला उशीरा सुचलेले शहाणपण म्हणून टीका करणाऱ्यांनी या पैशाचे काय केले...

जमिनीचा खोटी कागदपत्र बनवून फसवल्या प्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरेंना हायकोर्टानं दणका…

जमिनीचा खोटी कागदपत्र बनवून फसवल्याचा आरोप प्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरेंना हायकोर्टानं दणका दिला आहे. जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज...

सावरकर अंदमानात साखळदंडाच्या चिपळ्या करून तुकारामाचे अभंग गात होते ही निव्वळ थाप – काँग्रेसचे नेते रत्नाकर महाजन

मुंबई : पंतप्रधान यांच्या देहूतील कार्यक्रमावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा महिमा सांगताना...

Latest News