महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला हे शोभते का…चंद्रकांत पाटील

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे असंतोष निर्माण झाल्याप्रकरणी बोलत होते. समाजातील एकेका घटकाला लक्ष्य करून...

OBC आरक्षण :सुप्रीम कोर्टानं महापालिका निवडणुक पुढील सुनावणी 25 एप्रिल ला

नवी दिल्ली : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - महापालिका निवडणुकीबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली असून ती आता 25 एप्रिल रोजी होणार...

अर्धवटराव आधी भाजप विरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले…

मुंबई : पूर्वी रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ सुरू आहे. अर्धवटरावांचा खेळ...

ठाकरेंनी मंदिरात भोंगे लावावेत पण दोन धर्मात तणाव निर्माण करू नये- रामदास आठवले

मुंबई : बाळासाहेब ठाकरे कधीही भोंगे काढा असं म्हणाले नाहीत. प्रत्येक पक्षाची मुस्लीम विंग आहे. त्यामुळे भोंगे काढायला लावणं बरं...

ठाकरे सरकार आता नवी यादी राज्यपालांकडे पाठवणार…

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कॅबिनेट बैठकीमध्ये 12 सदस्यांच्या नावाची यादी मंजूर करण्यात आली...

भाजप जवळ स्वत:ची पापे धुवून काढण्याची वाॅशिंग मशीन? भोंगे प्रकरणावर भाजपा ची दुटप्पी भूमिका: प्रवीण तोगडीया

नागपूर : .हिंदूत्व सोडल्याची टीका शिवसेनेवर केली जाते. पण, भाजपाला स्वत: काय केले याची आठवण नाही. रामसेवकांवर गोळीबार करणाऱ्या मुलायमसिंग...

आम्ही बांधलेल्या घराची वास्तुशांती राष्ट्रवादीच्या लोकांनी करू नये- खासदार प्रीतम मुंडे

बीड | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे आयत्या बिळात नागोबा अशी व्यवस्था झाली आहे, अशी जोरदार टीका प्रीतम मुंडे यांनी केली आहे. पंकजा...

कुणीही जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती, संघटना किंवा इतर कोणीही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर दिलीप वळसे-पाटील पत्रकारांशी बोलत होते. भोंग्यांसदर्भात एकत्रितपणे धोरण ठरवण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप...

राज्यभरात गेल्या 11 दिवसंपासून सुरू असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाची सर्वत्र स्वछता मोहिमेने सांगता

राज्यभरात गेल्या 11 दिवसंपासून सुरू असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाची सर्वत्र स्वछता मोहिमेने सांगता 11 दिवसातील विविध...

‘ईडी’ची भीती दाखवणाऱ्या भाजपला स्वाभिमानी जनतेने त्यांची जागा दाखवली

मुंबई, (परिवर्तनाचा सामना ) कोल्हापूर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची कर्मभूमी आहे. सामाजिक समतेच्या या भूमीत जाती धर्माचे विष कालवण्याचा कोणाचाही...

Latest News