ताज्या बातम्या

PCMC: महापालिकेच्या प्रभागरचनेला स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांचे आव्हान…

पिंपरी :. महापालिकेच्या प्रभागरचनेला स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी उच्च न्यायालयातही आव्हान देत याचिका दाखल केली आहे. या...

…तसं झालं नाही तर अपात्रतेतून सुटका मिळणार नाही- निलम गोऱ्हे

शिवसेना पक्षाचं नाव किंवा चिन्ह वापरता येणार नाही.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्यांना त्यांची आमदारकी वाचवायची असेल, तर कुठल्यातरी पक्षात...

सरकारचे आदेश न पाळल्याप्रकरणी बंडखोर आमदारांना अपात्र ठरवलं जाणार….

शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काॅँग्रेस नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचे सर्व...

अजून अधिकृतपणे सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेतलेला नाही- जयंत पाटील

मुंबई :. राष्ट्रवादीसोबत नको अशी भूमिका शिवसेना आमदारांची आहे, असे प्रसारमाध्यमातून पहात आहोत. त्यांना वेगळं व्हायचं असेल तर काही कारणं...

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ट्विट मुळे खळबळ…

पुणे :. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावं आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना...

तुमच्या नम्रपणाने तुमच्या पक्षातील असंतुष्टांना जोरदार चपराक :खासदार इम्तियाज जलिल

मुंबई :. शिवसेनेसोबत आमचे राजकीय मतभेद जरुर असतील, पण त्यांची भूमिका ऐकूण आणि स्पष्टोक्तेपणा पाहून त्यांच्याबद्दलचा आदर आणखीन वाढला. तुमच्या...

सरकार टिकविण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करणार – जयंत पाटील

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. तसेच, शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे शिंदे आणि...

बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल- संजय राऊत

शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर...

आषाढी पालखी नियंत्रण कक्षास जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी भेट…

डॉ.देशमुख यांनी नियंत्रण कक्षातून पालखी तळ सासवड आणि सासवड तहसील कार्यालय येथील कक्षाशी संपर्क साधला. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने संत तुकाराम...

पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक – एकनाथ शिंदे

मुंबई :अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, आणि शिवसैनिक भरडला गेला. 2. घटक पक्ष मजबूत होत असताना...

Latest News