महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील ठराव मंजूर…

नागपूर (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरावाची घोषणा करताच विधानसभेत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच...

दोन हजार कोटी रुपयांची म्हैसाळची योजना आम्ही सुरू केली…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभाग हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे, असा ठराव मंजूर व्हायला...

राहुल शेवाळेंविरोधातील त्या पीडित महिलेला फेसबुक लाईव्ह करत सगळ्यांसमोर आणलं….

पुणे :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राहुल शेवाळेंविरोधातील त्या पीडित महिलेला फेसबुक लाईव्ह करत सगळ्यांसमोर...

धक्कादायक: अभिनेत्री तुनिषा शर्मा ची आत्महत्या 

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - टीव्ही इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी पुढे येतंय. तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केलीये. माहितीनुसार टी ब्रेकमध्ये तिने आत्महत्या...

शपथविधी सकाळच्या ऐवजी दुपारी झाला असता तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते- BJP आमदार प्रवीण पोटे

अमरावती (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - अजितदादा वेळेचे प्रचंड पक्के आहेत. दादा विधानमंडळात अथवा मंत्रालयात सकाळी सातलाच येतात. अजित पवार यांच्याकडून...

बनावट जात प्रमाणपत्र: खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ…

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. बनावट जात प्रमाणपत्रा प्रकरणी...

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईं यांनी पुन्हा सीमावाद पेटवण्याचे विधान….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, जर सर्वांनी सहमती दर्शविली तर आम्ही सीमाप्रश्नावरील चर्चेवर सरकारला उत्तर देताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात...

राज्यात 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल 

पुणे, ,,(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) - राज्यातील ग्रामपंचायती निवडणुकीसाठी रविवारी मतदान झालं होतं, आज त्याचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजपने...

सामाजिक कार्यासाठी नूतन गुळगुळे यांचा ‘अवर नॉर्थ ईस्ट (O.N.E.)वन इंडिया अवॉर्ड – २०२२’ ने गौरव

*सामाजिक कार्यासाठी नूतन गुळगुळे यांचा 'अवर नॉर्थ ईस्ट (O.N.E.)वन इंडिया अवॉर्ड - २०२२' ने गौरव!*खर तर दिव्यांग या शब्दाचा अर्थ...

कर्नाटकला, आक्रमकपणे उत्तर द्यायला पाहिजे… अजीत पवार

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सीमाप्रश्न कायम आहे. सीमाभागातील गावे महाराष्ट्रात आली पाहिजे, असे सगळ्यांना वाटते. मात्र, हे...

Latest News