महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यायचा की नाही, उद्या निर्णय:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

नागपूर (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -बुधवारी महाविकास आघाडी यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे. नाशिक पदवीधर मतदार संघात कुणाला पाठइंबा द्यायचा यावरून...

नाशिक विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या 16 उमेदवार रिंगणात…

नाशिक (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- काँग्रेसने रविवारी डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसमधून निलंबित केल्याचे घोषित केले. त्या अनुषंगाने सत्यजित यांनी...

अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -शिंदे गटातील महत्त्वाचे नेते अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. अर्जुन खोतकर...

ओसमध्ये महाराष्ट्रला 45 हजार 900 कोटी रुपयांची गुंतवणूक

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात...

डॉ. सुधीर तांबे यांच्यावर कारवाई…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - डॉ. सुधीर तांबे म्हणाले, ' काँग्रेस पक्षाचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत मला काहीही बोलायचं नाही'....

आमदार बच्चू कडूंचा सकाळी सहा अपघात

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- अमरावतीत महाराष्ट्रातील नेतेमंडळीच्या अपघाताची मालिका सुरुच आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे.कडू...

आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच- नवनीत राणा

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत आणि आमचे देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये. राज्यातून गोवा, गोव्यातून गुजरात. जिथं जिथं देवेंद्र...

कुठलाच पक्ष स्वबळावर निवडणुका लढवू शकत नाही ही वस्तुस्थिती:विरोधी पक्ष नेते अजीत पवार

औरंगाबाद (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - .........सगळ्याच विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, महापालिकेच्या जागा एखादा पक्ष लढू शकतो का?सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती...

जायकवाडी धरण असताना औरंगाबादकरांना पाणी मिळत नाही, 400 कोटींची पाणी योजना 2800 कोटींवर? -अजित पवार

औरंगाबाद (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) तुडूंब भरलेले जायकवाडी धरण जवळ असताना औरंगाबादकरांना पाणी मिळत नाही. तसेच, ४०० कोटींची पाणी योजना २८००...

देशात इस्लामला कोणताही धोका नाही राष्ट्रीयत्व आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती ही हिंदू धर्माची:मोहन भागवत

वाशीम (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) आपली ओळख, राष्ट्रीयत्व आणि सर्वांना आपलं मानणं तसेच सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती ही हिंदू धर्माची...

Latest News