महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

माझ्या पोराबाळांपर्यंत येत असेल तर त्यांना सुद्धा एक मुलगा होता. त्याचं काय झालं?, असा प्रश्न पडतो -गिरीश महाजन

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- जळगाव : एकनाथ खडसे हे सध्या अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांना काय बोलावं हे कळत नाही. ते...

”कोश्यारी” त्यांना कुठेतरी बाहेर पाठवा – शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- राज्यपालांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, शिवाजी महाराजांचे विचार कधी जुने होणारे नाहीत. शिवाय त्यांची तुलना जगातल्या...

”लिपस्टिकवाली बाई” दिपाली सय्यद यांच्यावर निशाणा -चंद्रकांत खैरे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- सुषमा अंधारे यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण झालेलं आहे. दसरा मेळाव्याला मी त्यांना सांगितलं तुमचं...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारीना महाराष्ट्रातून बाहेर काढा,पंतप्रधानांना हात जोडून विनंती…संभाजीराजे छत्रपती

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - राज्यपाल असं का बडतात मला माहीत नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या, असं मी परवा सुद्धा म्हटलं...

स्वातंत्र्यवीर सावरकर, ती पत्रं खरी, पण ते माफीनामा, नव्हे अवेदन पत्रं:सात्यकी सावरकर

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय. ती पत्रं खरी आहेत. पण त्या पत्रांना...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषा बद्दल खालच्या पातळीवर वक्तव्य केले, तेव्हा आजचे आंदोलन करणारे लोक तेव्हा शांत का ,: आमदार रोहित पवार

पुणे.ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -राजकारणाचा फायदा घेण्यासाठी थोर व्यक्तींना राजकीय चष्म्यातून पाहता की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असल्याचे आमदार रोहित...

कुणी सावरकरांवर प्रश्न निर्माण केले म्हणून पंडित नेहरूंवर प्रश्न निर्माण करण चुकीचं:खा संजय राऊत

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पंडित नेहरूंनी काय केलं हे देशाला माहिती आहे. नेहरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, अशफाकउल्ला खान,...

सावरकरांनी इंग्रजांकडून पेन्शन घेऊन भारताच्या. विरुद्ध काम केले :राहुल गांधी

वीर सावरकर ब्रिटीशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांच्या आदेशानुसार भारताविरुद्ध काम करीत होते अशी धादांत खोटी विधाने करत सावरकरांसारख्या थोर...

संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय?

संघ स्वातंत्र्य लढ्यात नव्हता. संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय आहे? हे आधी सांगा,...

महाराष्ट्रात शिवसेनेचा फुटीर गट, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप करतय

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न आजपर्यंत काय कमी झाले? मात्र त्या सगळ्यांना शिवसेना पुरून उरली. आता...