ताज्या बातम्या

रात्री नऊ वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल हाती येण्याची शक्यता….

मुंबई :. शिवसेनेने आपल्या पहिल्या पसंतीच्या आमदाराला ३२ मतांचा कोटा दिला आहे. तर भाजपने ३० मतांचा, काँग्रेसने २९ आणि राष्ट्रवादीने...

सगळ्या आमदारांची मते वैध, त्यामुळे सगळ्याच पक्षांना दिलासा

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Legislative Council election) महाविकास आघाडीने ६ उमेदवार दिले आहेत. त्यामध्ये२ उमेदवार आहेत. भाजपने पाच उमेदवार या निवडणुकीत...

56 वर्षात जे घडलं नाही असा धक्का शिवसेनेला बसणार – रवी राणा

मुंबई | राज्यसभेत संजय पवारांना जी मतं मिळाली ती एकनाथ शिंदेंच्या मेहनतीमुळे मिळाली. मात्र, एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवून शिवसेनेनं ज्या पद्धतीनं...

विधानपरिषदेच्या भाजपने बदललेल्या या गेमप्लॅनचा फटका उमा खापरेंना बसणार…

विधानसभेचे आमदार या निवडणुकीत मतदार आहेत. भाजपच्या संख्याबळानुसार त्यांचे चार उमेदवार निवडून येणार आहेत. तरीही त्यांनी पाचवा उमेदवार उभा करून...

मिशन एज्युकेशन सपोर्ट वारियर्स मुंबई यांच्या अंतर्गत ग्रामीण भागातील १०० मुलांना शैक्षणिक किट वाटपाचा कार्यक्रम

मिशन एज्युकेशन सपोर्ट वारियर्स मुंबई यांच्या अंतर्गत ग्रामीण भागातील १०० मुलांना शैक्षणिक किट वाटपाचा कार्यक्रम श्रीमती रावजी शेठ जाधव हायस्कूल...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ,समाज कल्याण च्या 77 निवासी शाळांची लक्षणीय कामगिरी, निकाल 100 टक्के

समाजातील सर्व स्तरावर विभागाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन.. पुणे (दि.१८/०६/२०२२) राज्यात समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात...

नवकल्पना, तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी “सबका भारत, निखरता भारत” उपक्रमात सहभागी व्हा – आयुक्त राजेश पाटील यांचे नागरिकांना आवाहन

पिंपरी, १७ जून २०२२ : भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने स्मार्ट सिटी मिशनच्या ७ वा वर्धापन दिन साजरा...

आळंदी मध्ये हॉकर्स पॉलिसी राबविण्यासाठी पाठपुरावा करणार – बाबा कांबळे

आळंदी येथे टपरी पथारी हातगाडी धारकांची बैठक संपन्न पिंपरी / प्रतिनिधी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीच्या वतीने आळंदी शहरांमध्ये सर्वप्रथम हॉकर्स...

केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करतंय:. अतुल लोंढे

मुंबई :. मोदींच्या समोर उभे राहून कुणी बोलले, तर त्यांना खपत नाही. हेरॉल्ड च्या व्यवहारामध्ये संपत्तीचे हस्तांतरण नाहीये आणि कुठल्याही...

‘अग्निपथ’ योजनेला देशभरात तीव्र विरोध…

नवी दिल्ली, दि. १७ संरक्षण दलांमध्ये साडेसतरा ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना ३० हजार रुपये पगारात ४ वर्षांसाठी सेवेची संधी...

Latest News