महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

जायकवाडी धरण असताना औरंगाबादकरांना पाणी मिळत नाही, 400 कोटींची पाणी योजना 2800 कोटींवर? -अजित पवार

औरंगाबाद (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) तुडूंब भरलेले जायकवाडी धरण जवळ असताना औरंगाबादकरांना पाणी मिळत नाही. तसेच, ४०० कोटींची पाणी योजना २८००...

देशात इस्लामला कोणताही धोका नाही राष्ट्रीयत्व आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती ही हिंदू धर्माची:मोहन भागवत

वाशीम (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) आपली ओळख, राष्ट्रीयत्व आणि सर्वांना आपलं मानणं तसेच सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती ही हिंदू धर्माची...

चंदा कोचर, दीपक कोचर, कॅश फॉर लोन’ प्रकरणी सीबीआयची अटक बेकायदेशीर, सीबीआय कोर्टाकडून जामीन

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - 'कॅश फॉर लोन' प्रकरणी कोचर दाम्पत्याला कोर्टाचा दिलासा आहे. मुंबई उच्चन्यायालाने त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले...

संधी मिळाली नाही तर स्वाभिमानानं केलेली एक्झिट कधीही बरी भाजपा नेते पंकजा मुंडे

नाशिक( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -) संधी मिळाली नाही तर स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे...

15 मार्च पर्यंत सरकार पाडून दाखवाच सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांना ओपन चॅलेंज

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) शिंदे आणि फडणवीस सरकार जास्त वेळ टिकणार नाही. हे सरकार फेब्रुवारीमध्ये पडणार, असं वक्तव्य ठाकरे...

नोटीस सगळ्या सदस्यांच्या बहुमताने मंजूर करुन पाठवली आहे का? – चित्रा वाघ

“मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) - आजही सांगते थोबाड फोडून टाकेन”, अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी...

राज्यपाल होणं म्हणजे दु:खच दु:ख :भगतसिंह कोशियारी

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - 'राज्यपाल होणं म्हणजे दु:खच दु:ख आहे. यात काहीच सुख नाही. मात्र, राजभवनावर अशी लोक येतात, तेव्हा...

कवाडे यांना घेतांना एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी चर्चा करायला हवी होती- RPI रामदास आठवले

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- रामदास आठवले आज दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीत युतीची चर्चा...

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ या नावाच्या 10000 स्टिकर्सचे अजितदादांच्या हस्ते प्रकाशन…

पुणे: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 'स्वराज्यरक्षक संभाजी महाराज' या नावाच्या १०००० स्टिकर्सचे अजितदादांच्या हस्ते प्रकाशन...

बाळासाहेबांच्या शिवसेनेवर लोक विश्वास दाखवत आहेत :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकारवर स्थापन झाल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेवर...

Latest News