महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

चेंबूर, मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत घोषित

मुंबई : मुंबईत शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. शहरातल्या विविध भागांत पावसाने रौद्ररुप दाखवलंय. मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी मीडिया समोर यायला घाबरतात- प्रणिती शिंदे

सोलापूर: .महागाईच्या मुद्यावरुन काँग्रेसने भाजपला धारेवर धरलं आहे. मोदी सरकारने केलेल्या कृत्रिम महागाईच्या विरोधात काँग्रेसने 8 जुलैपासून राज्यव्यापी आंदोलन सुरु...

रात्रीतून कुणालाही अटक होऊ शकते- चंद्रकांत पाटील

नाशिक : ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे केंद्राच्या अखत्यारीत काम करते त्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही. मात्र...

SSC चा ऑनलाईन निकाल उद्या जाहीर होणार- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता...

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे अजीत पवार यांचे आदेश

पुणे :: राज्यातील महाबळेश्वर, एकवीरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातील समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांचा तातडीने निधी वितरीत...

करोनामुक्त क्षेत्रात प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास ठाकरे सरकारची मान्यता

मुंबई : राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने सुरू केलेल्या सर्वेक्षणात ८१.१२ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास होकार आहे. त्यातही...

करोनामुळे आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला तर विध्यार्थ्याला पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण मोफत

मुंबई :: ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील, पालक यांचा करोनामुळे मृत्यू झाला असेल अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण...

जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, काळाची गरज- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई : जनगणना आयोगासोबत सुद्धा चर्चा करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.जातीनिहाय जनगणना देशात झालीच पाहिजे, ती काळाची गरज असल्याचे...

भाजपला मला संपवायचं आहे,असं मला वाटत नाही – पंकजा मुंडे

मुंबई : भाजपला मला संपवायचं आहे, असं मला वाटत नाही. मला वाटत नाही की मी एवढी मोठी आहे की मला...

स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार मुंडे भगिनींवर भाजपकडून अन्याय

औरंगाबादचे: डॉ. भागवत कराड यांची वर्णी लावण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांत प्रचंड अस्वस्थता आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात त्यांच्या वारसदार...

Latest News