महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

राज्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक:राणे

मुंबई | राज्याचा अर्थसंकल्प हा फक्त पुण्याभोवती केंद्रीत महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक अर्थसंकल्प आहे. राज्याच्या उत्पन्नात मोठी तुट आहे अद्यापही कोरोना...

“देवेंद्रजी,आज मी निशब्द झालोय..

" आजचा सभागृहातील आपला बाणेदारपणा पाहिला.. पण थोडी खोलात जावुन चौकशी केल्यावर समजलं की अंबानीच्या घरापुढे स्फोटक सापडलेल्या व नंतरच्या...

आठडाभरात MPSC परीक्षा निश्चित होईल: मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : .अगदी चार दिवस राहिलेले असताना परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली. त्याचं पर्यवसन उद्रेकात झालं. शेकडो विद्यार्थी...

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारात उसळलेल्या गर्दीत करोना चिरडून मेला काय?

” “महाराष्ट्र पुन्हा लॉक डाऊनच्या दिशेने जात आहे काय? असे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनावर लस आली आहे. लोक रांगा...

ठाकरे सरकारचा सचिन वाझे जावई आहे का?

मुंबई |आम्ही फक्त सचिन वाझेंच्या बदलीवर समाधानी नाही. त्यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा...

राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या भूमिकेवर नाना पटोले यांनी तीव्र नाराजी

मुंबई | आगामी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने केली होती. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीला...

मोदी सरकारने मराठा आरक्षण प्रश्नी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला….

मुंबई | मराठा आरक्षण प्रश्नी भाजपचा रागरंग अगोदरच दिसला होता. ज्यावेळी केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद हे राज्य सरकारच्या बैठकीला अनुपस्थित राहिेले...

अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्व समावेश अर्थसंकल्प विधानसभेत मांडला….

मुंबई |अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रात 11.7 टक्के भरीव वाढ करण्यात आली आहे. तर तीन लाख रुपयांपर्यंत पीक...

इंधनाच्या दरवाढीतून सामान्य नागरिकांना थोडातरी दिलासा मिळणार का?

मुंबई |केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इंधन दरवाढीवर बोलताना राज्यांनी आपला स्थानिक कर कमी करून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी कराव्या...

कनेक्शन तोडू नका असं सांगितलं आहे, तोडलेले जोडा असा आदेश नाही :MSEB

लातूर : लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथल्या महावितरणच्या कार्यालयात वीज पुरवठा तोडलेले शेतकरी आले होते. वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी त्यांची मागणी...

Latest News