ताज्या बातम्या

ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक, पटकथा लेखक बासू चटर्जी यांचे निधन झाले.

मुंबई : ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘बातों बातों में’, ‘खट्टा-मीठा’ यासारख्या क्लासिक चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक, पटकथा लेखक बासू चटर्जी...

उद्योगपती विजय मल्ल्या भारतात येणार

मुंबई – भारतीय बँकांना ९ हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला भारतात आणले जाणार आहे....

अर्थमंत्री यांनी जूनमध्ये नव्याने पुरवणी बजेट मांडा : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई - करोना व्हायरस आणि निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जूनमध्ये नव्याने पुरवणी अर्थसंकल्प सादर...

पुण्यात 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला

पुणे – जीवघेण्या कोरोनाचा मुकाबला करत असतानाच महाराष्ट्राने काल वादळी संकटाला तोंड दिलं. काल दिवसभर ‘निसर्ग’ चक्रीवादळासह मुसळधार पावसाने रत्नागिरी,...

पुणे-पिंपरी चिंचवडला जाण्यावर बंदी – -अधिकारी सचिन बारवरकर

पुणे : पुण्यातील हवेली तालुक्यातील मांजरी, बुद्रुक, कदमवाकवस्ती, नऱ्हे आणि वाघोली या चार गावांधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, मजूर, कामगार आणि नागरिकांना...

केंद्र सरकारने या कंपनीकडे तात्काळ लक्ष द्यावे – उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती

नवी दिल्ली : लॉकडाउनमुळे देशात अर्थचक्र ठप्प झाले आहेत. अनेक कंपन्यांना झळ बसली आहे. त्याचबरोबर छोटे व मध्यम उद्योग बंद...

नागपूर खंडपीठाने केंद्र सरकार आणि पीएम केअर फंडाच्या विश्वस्तांना नोटीस…

मुंबई: कोरोनामुळे ओढावलेली आर्थिक परिस्थिती आणि या जीवघेण्या आजाराशी मुकाबला करण्यासाठी रक्कम उभारण्यासाठी केंद्र सरकारने PM care Fund सुरू केला...

हिंदुस्थानने अमेरिकेला साथ देऊ नये अन्यथा याचे भयानक परिणाम – चीन

सूत्र: अमेरिका आणि चीन यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाले आहे. कोरोना विषाणू चीनने जाणूनबुजून पसरू दिला असा अमेरिकेचा आरोप आहे....

मुंबई पाठोपाठ नाशिक पुणे चक्रीवादळ पावसाने जोरदार धडक

मुंबई: कोरोनाच संकटात असतानाच महाराष्ट्रासमोर आणखी एक संकट उभं राहिलंय. ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागला धडकून पुढे उत्तरमार्गे सरकलं आहे. तर ताशी...

मुसळधार पावसामुळे नुकस-भरपाई लवकर देणार – मंत्री उदय सामंत

रत्नागिरी प्रतिनिधी :निसर्ग चक्रिवादळामुळे राज्यातील विविध ठीकाणी अनेक नुकसान झाले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच...

Latest News