ताज्या बातम्या

जेष्ठ नागरिक महासंघ घेणार नवीन लागवड केलेल्या रोपांची काळजी.

महानगरपालिकेने शहरात अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे. शहरातील नवीन लागवड केलेल्या रोपांची जबाबदारी आता जेष्ठ नागरिकांनी उचलली आहे.उद्याच्या पिढीसाठी जेष्ठ...

1987 पासून प्रलंबित असलेले आंबील ओढा सरळीकरण पूर्ण करा, पुनर्वसनाच्या आड येऊ नका : आंबीलओढा रहिवासी संघाची भूमिका

पुणे : १९८७ पासून विकास आराखड्यात असलेली आंबील ओढा सरळीकरणाची प्रलंबित योजना महापालिकेने पूर्ण करावी ,पुरापासून सुटका करावी ,रहिवाशांच्या सुरू...

स्टोरीटेलवर “तें – एक श्राव्य अनुभव” हा ऑडिओ नाट्य महोत्सव! विजय तेंडुलकर यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली उपक्रम स्टोरीटेलवर प्रकाशित!

सुप्रसिध्द नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा ६ जानेवारी हा जन्मदिवस. या निमित्ताने स्टोरीटेल ही आंतरराष्ट्रीय ऑडिओ स्ट्रिमिंग कंपनी “तें...

रिक्षा चालकाने भाडे नाकारल्यास, रिक्षा कायदयानुसार सेक्शन 68 नुसार करवाई

पुणे:: प्रवाश्यांना अश्याप्रकारे रिक्षा चालकाने भाडे नाकारल्यास त्यांनी स्वतः पुढे येत तक्रार केली पाहिजे यासाठी आरटीओच्या संकेत स्थळावर जात ही...

पिंपरी चिंचवड पोलीस 55 वर्ष वयाच्या पुढील पोलिस कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचा विचार सुरु..

पिंपरी चिंचवड पोलीस स्थानकात सद्यस्थितीला तीन हजार 275  पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील403  पोलीस 55  वर्षे वयातील आहेत. तर 355...

आंबिल ओढा कथा एक-व्यथा अनेक’ या चर्चासत्राचे आयोजन

पुणे:. पुणे आंबिल ओढ्याच्या (Ambil Odha) परिसरात झालेल्या अतिक्रमणांमुळे (Encroachment) पुराचा धोका (Flood Danger) वेळोवेळी उद्भवत आहेलागत आहे. ही समस्या...

जर पंतप्रधानांच्या दिशेने एखादी बंदुकीची गोळी येत असेल तर ती पहिल्यांदा माझ्या छातीवर येईल- मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी

मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, “स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे सर्वात अधिक लोक हे पंजाबमधील होते. अशामध्ये पंजाब आणि पंजाब...

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी, डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे पायाभूत सेवा-सुविधा मिळणार – महापौर माई ढोरे

पिंपरी चिंचवड, ०७ जाने. २०२२ : - नागरी प्रशासनामध्ये समाजाला केंद्रस्थानी ठेवून आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रशासनाला नवे...

ओबीसी व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना (ईडब्ल्यूएस) आरक्षण सुविधा मिळेल- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली। :;ओबीसी प्रवर्गासाठी 27 टक्के तर ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षण यंदासाठी राहणार आहे. पुढील वर्षी हे आरक्षण राहणार...

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोग कुठल्याही क्षणी करण्याची शक्यता….

नवीदिल्ली। :: उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ मे 2022 मध्ये संपणार आहे. तर, उत्तराखंड, गोवा, पंजाब, मणिपूर या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ...

Latest News