ताज्या बातम्या

‘भामा आसखेड’ प्रकल्पग्रस्तांना आंदोलन भोवले 57 जणांवर चाकण पोलिसांनी वेगवेगळे गुन्हे दाखल

शिंदे वासुली - 'भामा आसखेड'प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी (दि. 31 ऑगस्ट) जलवाहिनीचे काम बंद करण्यासाठी आक्रम भूमिका जेलभरो आंदोलन करणे त्यांना चांगलेच महागात...

मशीदीत जाण्यापूर्वीच खासदार इम्तियाज जलील यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात!

औरंगाबाद : राज्यात सध्या धर्मस्थळ उघडण्यासाठीची आंदोलने प्रचंड गाजत आहेत आणि दररोज यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नवीन गोष्टी समोर येत आहेत. काल...

ट्रेकिंगदरम्यान दरीत पडलेल्या माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृतदेह सापडला

नाशिक | माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृतदेह सापडला आहे. रेस्क्यू टीमला बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दरीत त्यांचा मृतदेह आढळला.नाशिकच्या...

‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत – मनसे नेते संदीप देशपांडे

मुंबई : 'टीव्ही 9 मराठी'चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी...

सत्तारुढ पक्षनेते नामदेवराव ढाके यांच्या गणेशमुर्ती दान व विसर्जन रथ उपक्रमात 470 मुर्तींचे संकलन

सत्तारुढ पक्षनेते नामदेवराव ढाके यांच्या गणेशमुर्ती दान व विसर्जन रथ उपक्रमात 470 मुर्तींचे संकलन बाप्पा आलेत आपल्या घरी… प्रभागातल्या नागरिकांच्या...

रियावरील आरोप सिद्ध झाला नसून तोपर्यंत तिला दोषी ठरवू नये – विद्या बालन

मुंबई | अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले जात आहेत. मात्र अनेक सेलिब्रिटींनी रियाला पाठिंबा दर्शवला आहे. आता...

कोविड सेंटरचं उद्घाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हीच पांडुरंगला श्रद्धांजली”

मुंबई | ‘टीव्ही 9 मराठी’चे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये पांडुरंग यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृती...

रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाला- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे | ‘टीव्ही 9 मराठी’चे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाला, असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं...

तरूणांना भाषण नाही, नोकरी पाहिजे – प्रियंका गांधी

नवी दिल्ली | काँग्रेसने आता पुन्हा एकदा बरोजगारी आणि संकटात सापडलेल्या अर्थ व्यवस्थेवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी...

करोनामुळे मृत्यू होत नाही, सर्व मृत्यू नैसर्गिक; प्रकाश आंबेडकरांचा दावा

करोनामुळे मृत्यू होत नाही, सर्व मृत्यू नैसर्गिक; प्रकाश आंबेडकरांचा दावा पुणे( प्रतिनिधी )देशात आणि महाराष्ट्रात दररोज हजारोंच्या संख्येनं रुग्ण आढळून...

Latest News