महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

माझ्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई , गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हाय कोर्टात अर्ज:. केतकी चितळे

मुंबई :पोलीस यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरोधात सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप देखील केतकीने केला मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...

शिवसेनेकडून विधान परिषदसाठी सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित

मुंबई :. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक (Election) होणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातील 2 जागा आहेत. त्याजागी...

आमच्या मतांची गरज असेल तर संपर्क साधा- खासदार असदोद्दीन ओवोसी

नांदेड :. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कतारमध्ये अडवल्यानंतर दहा दिवसांनी मुस्लीम धर्मगुरुंचा अपमान केल्या प्रकरणात भाजप...

आमची भूमिका ही मतदानादिवशीच ठरवू – आ .हितेंद्र ठाकूर

मुंबई :. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना महाविकास आघाडीला दणाक्यापाठोपाठ दणके बसत आहेत.आधी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी...

13 जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार…

मुंबई :. कोरोनाने राज्यात पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. मात्र, काळजी घेऊन...

फलटणकरांचा कार्यकाळ आता संपला. लवकरच आमचा कार्यकाळ सुरु होणार – खासदार निंबाळकर

सातारा :. निवडणुका आल्या की राष्ट्रवादी काँग्रेस फलटणच्या रावणाकडून षडयंत्र रचून आमदार जयकुमार गोरेंवर खोट्या केसेस नेहमीच दाखल केल्या जातात....

किरीट, जब तक गब्बर ऊपर बैठा है..तब तक नाच ले, जितना नाचना है फिर, तेरा क्या सांबा? सोच ले जरा.. NCP महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण

पिंपरी :नव्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी सोमय्यांवर काल हल्लाबोल केला. त्यांची तुलना त्यांनी शोले चित्रपटातील सांबाशी, तर नाव न...

बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन, कडक कारवाई करा :आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे

.पुणे : राज्यात बोगस डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे बोगस रुग्णांना गरजेपेक्षा अधिक प्रमाणात औषधे देऊन त्यांची लूट...

केवळ राज्यात नाही तर देशात महागाई वाढलेली आहे तरुणांनी आंदोलन उभं कराव :अण्णा हजारे

पुणे | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर केंद्र सरकार विरोधात आवाज उठवत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यावर मी...

कोणत्याही परिस्थितीमध्ये औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा सुरुळीत करा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरें

औरंगाबाद शहरामध्ये पाणीपुरवठ्याच्या 1680 कोटी रूपयांची योजना वेगाने पूर्ण करावी याकरिता मुख्यमंत्री संकल्प कक्षातून आढावा घ्यावा, असं उद्धव ठाकरे यांनी...

Latest News