महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

करोनामुळे आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला तर विध्यार्थ्याला पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण मोफत

मुंबई :: ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील, पालक यांचा करोनामुळे मृत्यू झाला असेल अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण...

जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, काळाची गरज- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई : जनगणना आयोगासोबत सुद्धा चर्चा करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.जातीनिहाय जनगणना देशात झालीच पाहिजे, ती काळाची गरज असल्याचे...

भाजपला मला संपवायचं आहे,असं मला वाटत नाही – पंकजा मुंडे

मुंबई : भाजपला मला संपवायचं आहे, असं मला वाटत नाही. मला वाटत नाही की मी एवढी मोठी आहे की मला...

स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार मुंडे भगिनींवर भाजपकडून अन्याय

औरंगाबादचे: डॉ. भागवत कराड यांची वर्णी लावण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांत प्रचंड अस्वस्थता आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात त्यांच्या वारसदार...

वंचित बहूजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी रेखा ठाकूर

पुणे : वंचित बहूजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदावर प्रभारी म्हणून रेखा ठाकूर यांनी नेमणूक करण्यात येत आहे. डॉ अरुण सावंत...

विधानसभेच्या भाजपाचे बारा आमदाराचे निलंबन : भास्कराव जाधव विधानसभा अध्यक्ष

मुंबई :भास्कर जाधव आणि संजय कुटे यांच्यातील बाचाबाचीनंतर विधानसभेत गोधळ व शिवीगाळ करणारे बारा आमदाराच्या निलंबन करणाच्या प्रस्ताव महाविकास आघाडीच्या...

३१ जुलै अखेर पर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार:उपमुख्यमंत्री अजीत पवार

मुंबई :एमपीएससीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या...

स्वप्निलनं आत्महत्या केली…नव्हे, सरकारी यंत्रणेशी झुंजताना ‘शहीद’ झाला …

पुणे : प्रशासनातील विविध रिक्‍त जागा एमपीएससीमार्फत भरण्यासाठी सरकारी अनास्था…हा या उमेदवारांच्या भवितव्यापुढचा सर्वांत मोठा 'दगड' आहे. एकवेळ दगडालाही पाझर...

प्रश्न अधिवेशनात मांडता आले नाहीत तर,रस्त्यावर उतरून मांडू- देवेंद्र फडणवीस

मुंबई :आक्रमकतेने पण तितक्याच संयमाने जनतेचे प्रश्न मांडणार आहोत. सभागृहात हे प्रश्न मांडू दिले गेले नाहीत तर जनतेमध्ये जाऊन, रस्त्यावर...

राजकीय वापरासाठी चौकशा केल्या जातात, – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : भाजपच्या काळात राजकीय वातावरण तापलं की प्रकरणं बाहेर काढली जातात. पण ही प्रकरणं दाबली जातात की आणखी काय...

Latest News