महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

सावरकरांनी इंग्रजांकडून पेन्शन घेऊन भारताच्या. विरुद्ध काम केले :राहुल गांधी

वीर सावरकर ब्रिटीशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांच्या आदेशानुसार भारताविरुद्ध काम करीत होते अशी धादांत खोटी विधाने करत सावरकरांसारख्या थोर...

संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय?

संघ स्वातंत्र्य लढ्यात नव्हता. संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय आहे? हे आधी सांगा,...

महाराष्ट्रात शिवसेनेचा फुटीर गट, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप करतय

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न आजपर्यंत काय कमी झाले? मात्र त्या सगळ्यांना शिवसेना पुरून उरली. आता...

भाजपसोबत जाऊ शकत नाही आमचे काही ऐतिहासिक मुद्दे आहेत.- प्रकाश आंबेडकर

मुंबई : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -) भाजपसोबत जाण्यासदंर्भात खुद्द प्रकाश आंबेडकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही भाजपसोबत जाऊ शकत नाही....

दिवस बदलत असतात हे त्यांनीही लक्षात ठेवावं – अजित पवार

मुंबई | ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे....

फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो लक्षात घ्या…संजय. राऊत

अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरे यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात राहिलेले कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसोबत आहे. ठिक आहे, गजाभाऊंनी एक...

आवाज दाबण्यापेक्षा सुषमा अंधारे यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या…

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेच्या ३२ व्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द, हरताळा येथे माजी महसूल मंत्री खडसे...

लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी वेगळी भावना निर्माण झाली :खा. संजय राऊत

मुंबई: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर शिवसेनेसोबत आहेत. अमोल हे कट्टर शिवसैनिक आहेत. उम्र की पडाव की...

पोलिसी बळाचा वापर करीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक…

मुंबई -ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनीं आज जितेंद्र आव्हाड यांना अटक केली आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:...

मुख्य नेत्यांनी शांत राहायचं आणि इतरांना बोलायला लावायचं, ही पद्धत बंद झाली पाहिजे….फडणवीस

मुंबई (परिवर्तनाचा सामना ). शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कटुता संपवूया, या भूमिकेचं स्वागत करतो, लवकरच...

Latest News