महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

बार्टी मार्फत यूपीएससी पूर्वतयारी साठी प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 100 ने वाढ करण्याचा निर्णय – धनंजय मुंडे

2022-23 मध्ये 200 ऐवजी आता 300 उमेदवार घेणार यूपीएससीचे प्रशिक्षण मुंबई (दि. 9) - सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब...

विधानपरिषद पंकजा मुंडे संधी द्यायला हवी होती- छगन भूजबळ

मुंबई विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण प्रत्यक्ष यादीत मात्र पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं. "उमेदवारीची संधी...

अखेर बारावीचा निकाल लागला आहे. राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के …

यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचाच डंका आहे. विद्यार्थीनीचा निकाल 95.32 टक्के इतका आहे तर विद्यार्थ्यांचा निकाल 93.29 % इतका आहे.विद्यार्थी आणि पालकांना...

चित्रा वाघ यांचा विधान परिषदेच्या पत्ता कट झाल्यानंतरही उमेदवाराचे. अभिनंदन

मुंबई :.भाजपने आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. यात प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड या विद्यमान आमदारांना...

पत्नीच्या आठवणीना उजाळा मिळावा म्हणून पत्रकार बापुसाहेब गोरेनी केली २०० वृक्षाची लागवड !

पत्नीच्या आठवणीना उजाळा मिळावा म्हणून पत्रकार बापुसाहेब गोरेनी केली २०० वृक्षाची लागवड ! केज दि.६ ( प्रतिनिधी ) केज तालुक्यातील बनसारोळा...

माझ्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई , गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हाय कोर्टात अर्ज:. केतकी चितळे

मुंबई :पोलीस यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरोधात सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप देखील केतकीने केला मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...

शिवसेनेकडून विधान परिषदसाठी सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित

मुंबई :. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक (Election) होणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातील 2 जागा आहेत. त्याजागी...

आमच्या मतांची गरज असेल तर संपर्क साधा- खासदार असदोद्दीन ओवोसी

नांदेड :. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कतारमध्ये अडवल्यानंतर दहा दिवसांनी मुस्लीम धर्मगुरुंचा अपमान केल्या प्रकरणात भाजप...

आमची भूमिका ही मतदानादिवशीच ठरवू – आ .हितेंद्र ठाकूर

मुंबई :. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना महाविकास आघाडीला दणाक्यापाठोपाठ दणके बसत आहेत.आधी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी...

13 जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार…

मुंबई :. कोरोनाने राज्यात पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. मात्र, काळजी घेऊन...