महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत,बापालाच जाऊन विचार: चित्रा वाघ

मुंबई : अमोल मिटकरी आता आला आहे. भावा माझ्या, तुला काय माहिती? तुला आमदारकी दिली आहे पक्षाने, नेटाने काम कर. चांगला...

2 महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा प्रलंबित:संजय राऊत

मुंबई : "महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश आहे. करुणेचा उगम हा महाराष्ट्रातूनच झाला. कदाचित म्हणूनच राज्यपालांना महाराष्ट्रात रमावं वाटत असेल. आमचे...

राज्यपाल नियुक्त: 12 नाव जाहीर होतील नंतरच विकास मंडळ जाहीर होतील:अजित पवार

मुंबई :   जसं मराठवाडा, विदर्भ विकास झाला पाहिजे तशी इतर भागांचाही विकास झाला पाहिजे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्र विकास...

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सुरक्षा कमी केल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरात आंदोलन

*पिंपरी,दि.13 जानेवारी 2021(परिवर्तनाचा सामना न्युज प्रतिनिधी):- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या संरक्षणात कपात...

चिंताजनक: परभणीत बर्ड फ्लूमुळेच 800 कोंबड्या मृत्य…

परभणी: परभणी येथील मुरंबा गावामध्ये एका पोल्ट्री फार्ममध्ये 800 कोंबड्या मृत्य अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती.  या कोंबड्यांना बर्ड...

महाविकास आघाडीत पहिल्या पासूनच बिघाड – आशिष शेलार

मुंबई पालिका निवडणुकांमध्ये नेहमी शिवसेनेचा महापौर झाला. यापुढे शिवसेना आणि भाजप वेगळी निवडणूक लढणार असल्याने राज्यातील सर्व महापालिकांवर भाजपचाच महापौर...

पुणे महापालीकेचे पाणी धानोरी,लोहगाव भागाला पाणी मिळणार:आ सुनील टिंगरे

पुणे प्रतिनिधी (परिवर्तनाचा सामना ऑनलाईन न्यूज ) आमदारयोजनेतून होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या वितरणाबाबच्या बैठकीला पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अधिक्षक अभियंता अनिरुद्ध...

Maharashtra Budget 2019 : २७ फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प

राज्य विधिमंडळाचं अधिवेशन २५ फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान होणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारकडून संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात...

अण्णांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळला; उपोषणावर ठाम, ‘पद्मभूषण’ परत करणार

१९७१ च्या कायद्याऐवजी लोकपाल कायद्यानुसार लोकायुक्त कायदा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मान्य केले; मात्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे...

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेस मोठा प्रतिसाद वीजजोडणीसाठी 8 हजार 685 शेतकऱ्यांचे अर्ज

मुंबई दि. 29 जानेवारी 2019 :- मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून या योजनेस राज्यातील...

Latest News