Month: October 2020

दसरा दिवाळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट!

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी डिमांड वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले...

मुंबई पोलीस दलातील सुरेखा महाडिक यांचं निधन

मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना मुंबई पोलीस दलातील...

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या खुशबू सुंदर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला

नवी दिल्ली - कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या खुशबू सुंदर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची...

जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही

मुंबई | छत्रपती संभाजीराजे यांनी एमपीएससी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आंदोलनाच व वेळ आल्यास तलवारी काढू, असा इशारा दिला होता....

मराठा आरक्षणाला स्थगिती: 35 हजार 922 विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित

पुणे | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या निर्णयाचा पहिला फटका अकरावीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. कोरोना महामारीमुळे आधीच रेंगाळलेली...

चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू होईल

नवी दिल्ली | कलम 370 रद्द करण्याचा निर्णय चीन कधीही मान्य करणार नाही. चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू होईल,...

तंगड्यात तंगडं घालून सर्व बंद ठेवण्याची मानसिकता आमची नाही -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : गेले ६ महिने कोरोनाने राज्यासह देशात देखील थैमान घातला आहे. कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. तर,...

शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्याला तीन वर्षे सक्त मंजुरीची शिक्षा सुनावली

अलिबाग  : शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्याला अलिबागच्या विशेष न्यायालयाने तीन वर्षे सक्त मंजुरीची शिक्षा सुनावली. दिपक जनार्दन पाटील असे शिक्षा...

भाजपशासित राज्यातील मंदिरं उघडण्याचा सल्ला द्या -अस्लम शेख

मुंबई : राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजप 13 ऑक्टोबर रोजी राज्यभरात आंदोलन करणार आहे. मात्र इतक्यात मंदिरे सुरू करणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे 5000 कोटीनी खर्च वाढला

मुंबई: मेट्रोची आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च तब्बल 5000 कोटी रुपयांनी वाढेल, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या...

Latest News