महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

ठाकरे सरकारचा सचिन वाझे जावई आहे का?

मुंबई |आम्ही फक्त सचिन वाझेंच्या बदलीवर समाधानी नाही. त्यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा...

राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या भूमिकेवर नाना पटोले यांनी तीव्र नाराजी

मुंबई | आगामी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने केली होती. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीला...

मोदी सरकारने मराठा आरक्षण प्रश्नी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला….

मुंबई | मराठा आरक्षण प्रश्नी भाजपचा रागरंग अगोदरच दिसला होता. ज्यावेळी केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद हे राज्य सरकारच्या बैठकीला अनुपस्थित राहिेले...

अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्व समावेश अर्थसंकल्प विधानसभेत मांडला….

मुंबई |अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रात 11.7 टक्के भरीव वाढ करण्यात आली आहे. तर तीन लाख रुपयांपर्यंत पीक...

इंधनाच्या दरवाढीतून सामान्य नागरिकांना थोडातरी दिलासा मिळणार का?

मुंबई |केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इंधन दरवाढीवर बोलताना राज्यांनी आपला स्थानिक कर कमी करून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी कराव्या...

कनेक्शन तोडू नका असं सांगितलं आहे, तोडलेले जोडा असा आदेश नाही :MSEB

लातूर : लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथल्या महावितरणच्या कार्यालयात वीज पुरवठा तोडलेले शेतकरी आले होते. वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी त्यांची मागणी...

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थी ना मोफत कोरोनाची लस द्या : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई |केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेसाठी अर्थसंकल्पात 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एवढी मोठी तरतूद केलेली असताना सामान्य नागरिकांकडून...

माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत,बापालाच जाऊन विचार: चित्रा वाघ

मुंबई : अमोल मिटकरी आता आला आहे. भावा माझ्या, तुला काय माहिती? तुला आमदारकी दिली आहे पक्षाने, नेटाने काम कर. चांगला...

2 महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा प्रलंबित:संजय राऊत

मुंबई : "महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश आहे. करुणेचा उगम हा महाराष्ट्रातूनच झाला. कदाचित म्हणूनच राज्यपालांना महाराष्ट्रात रमावं वाटत असेल. आमचे...

राज्यपाल नियुक्त: 12 नाव जाहीर होतील नंतरच विकास मंडळ जाहीर होतील:अजित पवार

मुंबई :   जसं मराठवाडा, विदर्भ विकास झाला पाहिजे तशी इतर भागांचाही विकास झाला पाहिजे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्र विकास...

Latest News